मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ जुलै || Dinvishesh 18 July ||




जन्म

१. प्रताप सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज (१८४८)
२. प्रियांका चोप्रा ,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
३. जयेंद्र सरस्वती, भारतीय धर्मगुरू, ६९वे शंकराचार्य (१९३५)
४. रॉबर्ट हूक, इंग्लिश वैज्ञानिक (१६३५)
५. बी. व्ही. रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३१)
६. जयाचामा राजेंद्र वाडियार, म्हैसूरचे महाराज(१९१९)
७. भूमी पेडणेकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८९)
८. हेंड्रिक लॉरेन्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५३)
९. विडकुन क्विस्लिंग, नॉर्वेचे पंतप्रधान (१८८७)
१०. सुखविंदर सिंग, भारतीय गायक (१९७१)
११. स्म्रिती मांधना, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९६)
१२. मोहम्मद दाऊद खान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९०९)
१३. जो कॉल्स, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९१४)
१४. ईशान किशन , भारतीय क्रिकेटपटू (१९९८)
१५. बिष्णु दे, भारतीय बंगाली कवी लेखक (१९०९)
१६. मेहंदी हसन, पाकिस्तानी गायक (१९२७)
१७. कादंबिनी गांगुली, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८६१)
१८. नेल्सन मंडेला, नोबेल पारितोषक विजेते साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष(१९१८)
१९. संजय जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७०)
२०. राजेश कोटेचा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६३)
२१. अडोल्फ ओगी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
२२. हर्टमुट मिशेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४८)
२३. मार्टिन एस्पिनो, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
२४. विन डिझेल, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९६७)


मृत्यू

१. राजेश खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते ,पहिले सुपरस्टार (२०१२)
२. वाली, भारतीय चित्रपट अभिनेते, गीतकार, कवी (२०१३)
३. जेन ऑस्टेन, इंग्लिश लेखिका (१८१७)
४. कॉर्णेईल्ल हेमंस, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६८)
५. तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे, भारतीय समाजसुधारक ,लेखक (१९६९)
६. पद्मिनीराजे माधवराव, सांगलीच्या राजमाता (२००१)
७. डॉ. मुनिस रझा, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू (१९९४)
८. यून बॉसैन, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)
९. जतिन कणाकिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
१०. एस. व्ही. रंगा राव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)

घटना

१. मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५७)
२. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले. (१९१४)
३. गुप्त मतदान पद्धत वापरण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात करण्यात आली. (१८५२)
४. उरुग्वेने आपले संविधान स्वीकारले. (१९५१)
५. रोहिणी १ हे भारतीय अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. (१९८०)
६. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९३)
७. सीरिया मध्ये झालेल्या दंगलीत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. तूर्किने आपल्या देशातील दोन वर्ष लागू केलेली आणीबाणी मागे घेतली. (२०१८)

महत्व

१. World Listening Day
२. Nelson Mandela International Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...