मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० जुलै || Dinvishesh 20 July ||




जन्म

१. विनोद तावडे, भारतीय राजकीय नेते (१९६३)
२. सुदेश बेरी, भारतीय चित्रपट टेलिव्हिजन अभिनेते (१९६०)
३. बी. डी. मिश्रा, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल (१९३९)
४. अलेक्झांडर द ग्रेट, मॅसेडोनियाचा राजा (ख्रिस्तपूर्व ३५६)
५. राजेंद्र कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२९)
६. नसीरुद्दीन शाह, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
७. घुलाम मोहम्मद शाह, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९२०)
८. पंडीत सामताप्रसाद, भारतीय तबलावादक (१९२१)
९. कलिखो पुल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९६९)
१०. गॅर्ड बिंनिग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४७)
११. शेफाली शाह, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
१२. एस. रामनान, भारतीय गणितज्ञ (१९३७)
१३. देबांशिष मोहांती, भारतीय क्रिकेटपटू (१९७६)
१४. अरूनिमा सिन्हा, जगातील पहिल्या माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अपंग महिला (१९८८)
१५. सर एडमंड हिलरी, माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणारे (१९१९)


मृत्यू

१. गीता दत्त, भारतीय गायिका (१९७२)
२. शंकरराव बोडस, भारतीय शास्त्रीय गायक (१९९५)
३. गुग्लिल्मो मार्कोनी, रेडिओचे संशोधक (१९३७)
४. बटूकेश्वर दत्त, भारतीय क्रांतिकारक (१९६५)
५. बरहर्ड रीमांन, जर्मन गणितज्ञ (१८६६)
६. दुमार्सैद एस्तीमे, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१९५३)
७. ब्रूस ली, मार्शल आर्टिस्ट (१९७३)
८. अमित जेठवा, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (२०१०)
९. चेस्टर बेंनिग्टन, अमेरीकन गायक, लिंकिंन पार्क (२०२०)
१०. राम अवधेशसिंग यादव, भारतीय राजकीय नेते (२०२०)

घटना

१. मुंबापुर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१८२८)
२. नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. (१९६९)
३. ग्रेट ब्रिटन मध्ये दंगली विषयक कायदा लागू करण्यात आला. (१७१२)
४. मानवरहित अंतराळयान व्हायकिंग १ हे मंगळ ग्रहावर उतरले. (१९७६)
५. फ्रान्स आणि तूनिशिया यांच्यात राजकीय संबंध पुन्हा सुरू झाले. (१९६२)
६. तूर्कीने सायप्रसवर सैन्य हल्ला केला. (१९७४)
७. ब्रिटीश कोलंबिया प्रांत कॅनडात विलीन झाला. (१८७१)
८. दुसऱ्या महायुध्दात क्लाउस व्होन स्टाउफेनबर्गच्या हल्ल्यात अॅडाॅल्फ हिटलर बचावला. (१९४४)

महत्व

१. World Jump Day
२. International Chess Day
३. Moon Day
४. Space Exploration Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...