मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ जुलै || Dinvishesh 15 July ||




जन्म

१. कुमारस्वामी कामराज, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९०३)
२. नरहर कुरुंदकर ,भारतीय लेखक , टीकाकार (१९३२)
३. शैलेश लोढा, भारतीय लेखक, अभिनेते ,कवी (१९६९)
४. धनंजय मुंढे, भारतीय राजकीय नेते (१९७५)
५.माधव कोंडविलकर, भारतीय लेखक साहित्यिक (१९४९)
६. चौधरी मोहंमद अली, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९०५)
७. माराईमालाई अडिगल, भारतीय तमिळ लेखक (१८७६)
८. शाहीर विठ्ठल उमप, भारतीय गायक (१९३१)
९. विजय शेखर शर्मा, Paytm चे संस्थापक (१९७८)
१०. पुष्कर जोग, मराठी चित्रपट अभिनेते (१९८५)
११. दुर्गाबाई देशमुख, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
१२. मिर्झाराजे जयसिंह, जयपूरचे राजे (१६११)

मृत्यू

१. जगदीश गोडबोले, भारतीय पर्यावरणवादी (१९९९)
२. नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व, भारतीय गायक , कलाकार (१९६७)
३. एमिल फिश्चेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१९)
४. जगन्नाथराव जोशी, भारतीय राजकीय नेते, गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी (१९९१)
५. इंदुताई टिळक, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (१९९९)
६. हॅमर दीरॉबर्ट, नाऊरूचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)
७. लीसा डेल जिकाँडो , लिओनार्डो दा विंची यांच्या सुप्रसिद्ध चित्र मोनालिसा मधील महिला (१५४२)
८. जुल्स रेंकीन, बेल्जियमचे पंतप्रधान (१९३४)
९. अंतोन चेकोव्ह, रशियन लेखक , नाटककार (१९०४)
१०. डॉ. बानू कोयाजी, भारतीय समाजसुधारक (२००४)

घटना

१. पंडीत जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९५५)
२. इटलीच्या संसदेने नवीन संशोधित संविधानास मान्यता दिली. (१९२३)
३. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची सुरुवात झाली. (२००६)
४. ज्ञानप्रबोधिनी या संस्थेची पुण्यात स्थापना करण्यात आली. (१९६२)
५. सीरिया मध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. इंग्लंडमधील रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली. (१६६२)

महत्व

१. World Youth Skills Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...