मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ ऑगस्ट || Dinvishesh 1 August ||




जन्म

१. पुरुषोत्तम दास टंडन , भारतरत्न ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८२)
२. श्री. ज. जोशी, भारतीय लेखक , साहित्यिक (१९१५)
३. तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे, लेखक, समाजसुधारक (१९२०)
४. गस्टोन डाउमर्गे, फ्रान्सचे पंतप्रधान (१८६३)
५. अब्दुल रझाक मोहम्मद, मॉरिशसचे उपपंतप्रधान (१९०६)
६. जॉर्ज दे हेवेसि, नोबेल पारितोषिक विजेते रेडिओकेमिस्ट (१८८५)
७. मीना कुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३२)
८. कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (१८९९)
९. भगवान आबाजी पालव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१३)
१०. गोर्गेस चारपाक,नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२४)
११. डग्लस ओशेरॉफ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४५)
१२. महादेव कुंटे, भारतीय लेखक कवी (१८३५)
१३. अब्देलमलेक सेल्लाल, अल्जेरयाचे पंतप्रधान (१९४८)
१४. अरविंद कायस्थ, भारतीय वैज्ञानिक (१९६०)
१५. कुर्मांबेक बाकियेव, किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४९)
१६. यजुवेंद्र सिंग, भारतीय क्रिकेटपटू (१९५२)
१७. इमाद खामिस, सीरियाचे पंतप्रधान (१९६१)
१८. ए. व्ही अराद, मार्वल स्टुडिओचे संस्थापक (१९४८)

मृत्यू

१. केशव गंगाधर टिळक तथा बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२०)
२. मॅन्युअल एल. क्वेझोन, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९४४)
३. ऑट्टो हेनरीच वॉबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७०)
४. मोहम्मद फराह एडिड , सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
५. अशोक मंकड, भारतीय क्रिकेटपटू (२००८)
६. अली सरदार जाफरी, भारतीय उर्दू लेखक (२०००)
७. नगिरतकेल एटपिसन, पलाऊचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
८. निरद सी. चौधरी, भारतीय लेखक (१९९९)
९. फिलीप अबेल्सन , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००४)
१०. कोराझोन अक्विनो, फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षा (२००९)

घटना

१. सोलापूर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (२००१)
२. कोलोरॅडो अमेरिकेचे ३८वे राज्य बनले. (१८७६)
३. ख्रिस्तोफर कोलंबस इस्ला सांता बेटावर पोहचला. (१४९८)
४. जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले. (१७७४)
५. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विमा योजना सुरू केली. (१९९४)
६. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली. (१९६०)
७. हवाना क्युबा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६ लोक मृत्यूमुखी पडले. (१९९४)
८. रॉबर्ट मुगाबे हे झिब्वाबेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१३)
९. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१७)

महत्व

१. World Wide Web Day
२. World Lung Cancer Day
३. World Scout Scarf Day
४. International Childfree Day
५. Spider-Man Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...