मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ जुलै || Dinvishesh 29 July ||




जन्म

१. जे. आर. डी. टाटा, भारतीय उद्योगपती, भारतातील पहिले वैमानिक (१९०४)
२. बळवंत मोरेश्वर पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे, भारतीय इतिहासकार, लेखक , साहित्यिक (१९२२)
३. संजय दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५९)
४. बेनिटो मुसोलिनी, इटलीचा हुकूमशहा (१८८३)
५. शिवराम दत्तात्रेय फडणीस, भारतीय व्यंगचित्रकार (१९२५)
६. डॅग हम्मारस्कजोल्ड, नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकन नेते (१९०५)
७. नरेश गोयल, भारतीय उद्योगपती, जेट एअरवेजचे संस्थापक (१९४९)
८. अनुप जलोटा, भारतीय गायक (१९५३)
९. सी. नारायण रेड्डी, भारतीय लेखक (१९३१)
१०. हर्षद मेहता, भारतीय स्टॉकमार्केट ब्रोकर, उद्योगपती (१९५३)
११. इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)

मृत्यू

१. जॉनी वॉकर, भारतीय चित्रपट अभिनेते (२००३)
२. सुधीर फडके, भारतीय गायक, संगीतकार (२००२)
३. बिभुतीभूषण मुखोपाध्याय, भारतीय लेखक कवी (१९८७)
४. अरुणा असफ अली, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९६)
५. अगोस्टिनो देप्रेटिस, इटलीचे पंतप्रधान (१८८७)
६. ईश्र्वरचंद्र विद्यासागर, भारतीय लेखक , समाजसुधारक (१८९१)
७. राजन पी. देव, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
८. डोरोथी होडगकीन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९९४)
९. गायत्री देवी, जयपूरच्या महाराणी (२००९)
१०. मुनीर हुसेन ,भारतीय क्रिकेटपटू (२०१३)
११. नफिसा जोसेफ, भारतीय मॉडेल, फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स (२००४)

घटना

१. टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामांतर करण्यात आले. (१९४६)
२. भारत आणि श्रीलंकेमध्ये शांतता करारा झाला. (१९८७)
३. अडाॅल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर पार्टीचे नेते झाले. (१९२१)
४. न्यूयॉर्क ते सॅनफ्रॅन्सिस्को दरम्यान जगातली पहिलीच  हवाई टपाल वाहतूक सेवा सुरू. (१९२०)
५. तस्लिमा नसरीन यांना फाशी द्यावी यासाठी बांगलादेशमध्ये सुमारे २००००० मुस्लिम लोकांनी मोर्चे काढले. (१९९४)
६. उत्तर कोरियात आलेल्या चक्रीवादळात ८०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ६०,०००हून अधिक लोक बेघर झाले. (२०१२)
७. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
८. पाकिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्या नंतर ३०० तालिबानी कैदी पाकिस्तानने सोडून दिले. (२०१३)
९. मायक्रोसॉफ्टने विंडोज १० लॉन्च केले. (२०१५)

महत्व

१. World Rain Day
२. International Chicken Wing Day
३. International Tiger Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...