मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ मे || Dinvishesh 13 May ||




जन्म

१. फक्रुद्दिन अली अहमद, भारताचे राष्ट्रपती (१९०५)
२. श्री श्री रविशंकर, अध्यात्मिक गुरू (१९५६)
३. रोनाल्ड रॉस, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१८५७)
४. आनंद मोडक, संगीतकार, दिग्दर्शक (१९५१)
५. असगेर अशेर्सासोन, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१८९४)
६. असदुद्दिन ओवेसी, भारतीय राजकीय नेते (१९६९)
७. संदीप खरे, गीतकार, कवी लेखक (१९७३)
८. विल्यम आर तोल्बर्ट, लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१३)
९. कैलाश विजयवर्गीय, भारतीय राजकीय नेते (१९५६)
१०. कु मा. बलासुब्रमनियम, तमिळ लेखक ,कवी (१९२०)
११. झरीन खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१२. अमृता सुभाष, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७९)
१३. रतू कस्मिसेरे मार, फिजीचे पंतप्रधान (१९२०)
१४. दिव्येंदू शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८३)
१५. आदिनाथ कोठारे, मराठी चित्रपट अभिनेते (१९८४)
१६. व्हर्नोन शॉ, डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१७. बेनी डायल, भारतीय गायक (१९८४)
१८. स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९६८)
१९. रॉबर्ट पॅटिन्सन, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८६)
२०. डॉ भालचंद्र दिनकर फडके, साहित्य समीक्षक (१९२५)

मृत्यु

१. वि. म. कुलकर्णी , कवी लेखक (२०१०)
२. आर. के. नारायण, भारतीय लेखक (२००१)
३. अपोलिनेरिओ माबिनी, फिलिपाईन्सचे पंतप्रधान (१९०३)
४. देवदत्त रामकृष्ण भांडारकर, इतिहास संशोधक (१९५०)
५. स्तांसिलॉ उलाम, गणितज्ञ (१९८४)
६. सुकांता भट्टाचार्य, बंगाली लेखक ,कवी (१९४७)
७. जॉर्ज दत्झिग, अमेरिकन गणितज्ञ (२००५)
८. जगदीश माळी, भारतीय छायाचित्रकार (२०१३)
९. जरोस्लव पेलिकन, अमेरिकन इतिहासकार (२००६)
१०. चार्ल्स एडाऊर्ड गिल्लॉमे, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३८)

घटना

१. डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९६२)
२. विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी थॉमस एडिसन यांनी न्यू जर्सी येथे केली. (१८८०)
३. डॉ झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. (१९६७)
४. पॉल डाउमेर हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३१)
५. मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्याची फेररचना करण्यात आली आणि झारखंड, छत्तीसगढ आणि उत्तरांचल ही नवी राज्ये निर्माण करण्याला भारत सरकारच्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. (२०००)
६. बांगलादेशमध्ये झालेल्या चक्रीवादळात ६००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (१९९६)
७. भारताने पोखरण येथे  दोन परमाणू शस्त्रांची यशस्वीरीत्या चाचणी केली. (१९९८)


महत्व

१. World Cocktail Day
२. राष्ट्रीय एकात्मता दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...