मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ मे || Dinvishesh 15 May ||




जन्म

१. सुखदेव थापर, भारतीय क्रांतिकारक (१९०७)
२. राम पोठीनेनी, साऊथ इंडियन चित्रपट अभिनेते (१९८८)
३. पियरे क्युरी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५९)
४. माधुरी दिक्षित नेने , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
५. पॉल ए समूल्सन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१५)
६. देबेंद्रनाथ टगोर, ब्राह्मो समाजाचे संस्थापक, तत्ववेत्ता (१८१७)
७. नजीर हुसैन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२२)
८. फ्रँक विल्कॅएक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५१)
९. अँडी मुर्र, ब्रिटीश टेनिसपटू (१९८७)
१०. पियर क्युरी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५९)
११. आनंदा शंकर रे, भारतीय लेखक कवी (१९०५)

मृत्यू

१. के. एम. करिअप्पा, भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल (१९९३)
२. पाओलो तोस्कॅनेल्ली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१४८२)
३. संत जनाबाई (१३५०)
४. एमिली डिकिन्सन, अमेरीकन लेखिका, कवयित्री (१८८६)
५. भैरोन सिंघ शेखावत, भारताचे पुर्व उपराष्ट्रपती (२०१०)
६. मोहम्मद वहिदेद्दिन, तूर्कीचे शेवटचे सुलतान (१९२६)
७. मोडीबो केईता, मालीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९७७)
८. महिपाल, भारतीय चित्रपट अभिनेते (२००५)
९. रॉबर्ट मेंझीज, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९७८)
१०. विल्लीस लांब, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००८)
११. एम. के. मेनन, भारतीय लेखक (१९९३)
१२. जीन लूक देहिने, बेल्जियनचे पंतप्रधान (२०१४)
१३. कालिंदी चरण पानिग्रही, ओडिया लेखक ,कवी (१९९१)

घटना

१. पहिला कॉपीराइट सुरक्षितता नियम अमेरिकेतील मसेचूएट्स येथे लागू करण्यात आला. (१६७२)
२. पुण्याच्या चतु: श्रुंगी विजकेंद्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला. (१९६१)
३. पहिल्या मशीन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी केले. (१७१८)
४. अमेरिकेमधील टेक्सास येथे भीषण चक्रीवादळाने ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८९६)
५. नेवाडा येथील लास वेगास या शहराचा पाया रचला गेला. (१९०५)
६. इंग्लंडने पहिल्यांदाच हायड्रोजन बॉम्बची चाचणी  ख्रिसमस आयलंड येथे केली. (१९५७)
७. रॉबर्ट वॉलपोल हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. (१७३०)

महत्व

१. International Days Of Families
२. International MPS Awareness Day
३. International Kangaroo Care Awareness Day
४. International Conscientious Objector Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...