मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ मे || Dinvishesh 18 May ||




जन्म

१. एच डी देवेगौडा, भारताचे पंतप्रधान (१९३३)
२. सोनाली कुलकर्णी, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८८)
३. एम वी. वेंकटरम, भारतीय लेखक (१९२०)
४. बर्टांड रुस्सेल, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ (१८७२)
५. उरिकॉ गस्पर दुट्रा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८८५)
६. छत्रपति शाहू महाराज (१६८२)
७. जॉन बृतोन, आयर्लंडचे पंतप्रधान (१९४७)
८. पुरुषोत्तम काकोडकर, गोवा मुक्तीसंग्रामचे स्वातंत्र्यसैनिक (१९१३)
९. शिवांगी जोशी, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९९५)
१०. बेहरामजी मलाबरी, भारतीय कवी ,लेखक (१८५३)
११. भास्कर नामदेव अदार्कर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नववे गव्हर्नर (१९१०)


मृत्यू

१. कानुरी लक्ष्मणा राव, पद्म भूषण भारतीय राजकीय नेते, इंजिनिअर (१९८६)
२. रीमा लागू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१७)
३. पंचानन महेश्वरी, भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ (१९६६)
४. चार्ल्स लुईस अल्फोंसे लावेरण, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
५. पियरे गिलिस दे गेंनेस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००७)
६. रामचंद्र सप्रे, पहिले राष्ट्रीय बुद्धिबळपटू (१९९९)
७. कमलाबाई कामत, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९७)
८. एलिझाबेथ मोंटगोमरी, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९५)
९. स्टेफन एम. वोलोवनिक,  रशियन संगीतकार (२०००)
१०. जॉर्ज मेरेडिथ, कवी लेखक (१९०९)

घटना

१. कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली येथे करण्यात आली. (१९७२)
२. बल्गेरियाने संविधान स्वीकारले. (१९७१)
३. भारत हा जगातील सहावा आण्विक अस्त्र चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणारा देश ठरला. (१९७४)
४. इटलीने गर्भधारणेच्या नव्वद दिवस पुर्व गर्भपातास कायदेशीर मान्यता दिली. (१९७८)
५. पुंडलिक हा पूर्णतः भारतीय बनावटीचा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. (१९१२)
६. फ्रान्स रेल्वेने ताशी ५१५ किमी प्रती तास वेगाने धावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला. (१९९०)

महत्व

१. International Museum Day
२. World AIDS Vaccine Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...