मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ मे || Dinvishesh 22 May ||




जन्म

१. राजित कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
२. विष्णू वामन बापट, संस्कृत भाषा अभ्यासक (१८७१)
३. राजाराम मोहन रॉय, समाजसुधारक (१७७२)
४. डॅनिएल फ्रँकॉइस मलान, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१८७४)
५. नेदुमुदू वेणू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८)
६. विल्यम स्टर्जन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, विद्युत चुंबक आणि विद्युत मोटारचे जनक (१७८३)
७. पॉल वांडेन बोएनाट्स, बेल्जियमचे पंतप्रधान (१९१९)
८. वंदना श्रीनिवासन , भारतीय गायिका (१९८८)
९. नोवाक जोकोविच, सर्बियन टेनिसपटू (१९८७)
१०. बोडो वाॅन बोररी,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
११. अन्नामचार्य , हिंदु धर्मगुरू, संत (१४०८)

मृत्यु

१. शेर शाह सुरी , सुरी साम्राज्याचे संस्थापक, भारतीय रुपी चलनाचे जनक (१५४५)
२. दुरस्टते नातलुक्सी, इटालियन इतिहासकार (१७७२)
३. रवींद्र बाबुराव मेस्त्री, सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार (१९९५)
४. ज्युलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६८)
५. जोस एनरिक्वे मोयाल, गणितज्ञ (१९९८)
६. डॉ मधुकर आष्टीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (१९९८)
७. वेतुरी सुंदरामा मुर्थी, भारतीय तेलगू लेखक कवी (२०१०)
८. श्रीपाद अम्रित डांगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक (१९९१)
९. सुलतान अहमद शाह, मलेशियाचे राजा (२०१९)
१०. चिदानंदा दासगुप्ता, भारतीय चित्रपट निर्माता (२०११)

घटना

१. राईट्स ब्रदर्सनी आपल्या हवेत उडणाऱ्या यंत्राचे पेटंट केले. (१९०६)
२. ब्रिटीश सैन्याने बगदादवर हल्ला केला. (१९४१)
३. सेलाल बायर हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५०)
४. पिररे तृदेऊ हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९७९)
५. चीनच्या जिनीग येथे झालेल्या तीव्र भूकंपात २०००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९२७)
६. मायक्रोसॉफटने विंडोज ३.० रिलिज केले. (१९९०)
७. मनमोहन सिंग हे भारताचे १३वे पंतप्रधान झाले. (२००४)
८. भारतातील हंपी एक्स्प्रेस रेल्वेला झालेल्या अपघातात १४ लोक मृत्युमुखी पडले तर ३५ लोक जखमी झाले. (२०१२)
९. मँचेस्टर येथे म्युझिक काॅन्सर्टमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१७)
१०. हुंडाबंदी कायदा भारतात राष्ट्रपतींच्या मंजुरीने संमत झाला. (१९६१)

महत्व

१. International Day For Biological Diversity
२. World Goth Day
३. Bitcoin Pizz Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...