मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ मे || Dinvishesh 21 May ||




जन्म

१. मुकेश तिवारी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
२. ज्ञानेश्वर नाडकर्णी, लेखक (१९२८)
३. अदिती गोवित्रिकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री, डॉक्टर, मॉडेल (१९७४)
४. लीलावती मुंशी, भारतीय राजकीय नेत्या (१८९९)
५. शरद जोशी, भारतीय लेखक, पटकथा लेखक (१९३१)
६. रवींद्र मंकणी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
७. लेओन बर्जॉईस, नोबेल पारितोषिक विजेते राजकिय नेते , फ्रान्सचे पंतप्रधान (१८५१)
८. आदित्य चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७१)
९. मोहनलाल विश्वनाथन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९६०)
१०. अँड्र्यू सखरोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
११. माल्कम फ्रसेर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९३०)
१२. सुरेनद्रा मोहांटी, ओडिया लेखक (१९२२)
१३. मुहम्मद सदादुलाह, स्वातंत्र्य पुर्व आसामचे पंतप्रधान (१८८५)

मृत्यु

१. राजीव गांधी, भारताचे पंतप्रधान (१९९१)
२. ऑगस्त कुंडत, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८९४)
३. जानकिदेवी  बजाज, स्वातंत्र्य सेनानी (१९७९)
४. वेनुस्शनो कॅरांजा, मॅक्सिकन राष्ट्राध्यक्ष (१९२०)
५. सुबोध मुकेर्जी, भारतीय चित्रपट निर्माता (२००५)
६. अर्चीर्बल्ड प्रिमरोज, ब्रिटीश पंतप्रधान (१९२९)
७. जेम्स फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६४)
८. मोतीलाल साकी, भारतीय कवी लेखक (१९९९)
९. गिविंनिया गोरिया, इटलीचे पंतप्रधान (१९९४)
१०. ऑलिव्हर विल्यम्सन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०२०)
११. जी. मुथुराज, भारतीय फुटबॉलपटू (२००६)

घटना

१. भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची आत्मघात बॉम्ब हल्ल्यात हत्या करण्यात आली. (१९९१)
२. फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन, FIFA ची स्थापना करण्यात आली. (१९०४)
३. दक्षिण यमन हे यमन पासून वेगळे झाले. (१९९४)
४. चीनने जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्बची चाचणी यशस्वीरीत्या केली. (१९९२)
५. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९८)
६. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्या यमन मध्ये १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
७. अमेलिया इरहेर्ट यांनी अटलांटिक महासागर पार केला. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. (१९३२)


महत्व

१. जागतिक चहा दिवस 
२. World Day For Cultural Diversity For Dialogue & Development

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...