दिनविशेष २१ मे || Dinvishesh 21 May ||




जन्म

१. मुकेश तिवारी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
२. ज्ञानेश्वर नाडकर्णी, लेखक (१९२८)
३. अदिती गोवित्रिकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री, डॉक्टर, मॉडेल (१९७४)
४. लीलावती मुंशी, भारतीय राजकीय नेत्या (१८९९)
५. शरद जोशी, भारतीय लेखक, पटकथा लेखक (१९३१)
६. रवींद्र मंकणी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
७. लेओन बर्जॉईस, नोबेल पारितोषिक विजेते राजकिय नेते , फ्रान्सचे पंतप्रधान (१८५१)
८. आदित्य चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७१)
९. मोहनलाल विश्वनाथन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९६०)
१०. अँड्र्यू सखरोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
११. माल्कम फ्रसेर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९३०)
१२. सुरेनद्रा मोहांटी, ओडिया लेखक (१९२२)
१३. मुहम्मद सदादुलाह, स्वातंत्र्य पुर्व आसामचे पंतप्रधान (१८८५)

मृत्यु

१. राजीव गांधी, भारताचे पंतप्रधान (१९९१)
२. ऑगस्त कुंडत, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८९४)
३. जानकिदेवी  बजाज, स्वातंत्र्य सेनानी (१९७९)
४. वेनुस्शनो कॅरांजा, मॅक्सिकन राष्ट्राध्यक्ष (१९२०)
५. सुबोध मुकेर्जी, भारतीय चित्रपट निर्माता (२००५)
६. अर्चीर्बल्ड प्रिमरोज, ब्रिटीश पंतप्रधान (१९२९)
७. जेम्स फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६४)
८. मोतीलाल साकी, भारतीय कवी लेखक (१९९९)
९. गिविंनिया गोरिया, इटलीचे पंतप्रधान (१९९४)
१०. ऑलिव्हर विल्यम्सन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०२०)
११. जी. मुथुराज, भारतीय फुटबॉलपटू (२००६)

घटना

१. भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची आत्मघात बॉम्ब हल्ल्यात हत्या करण्यात आली. (१९९१)
२. फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन, FIFA ची स्थापना करण्यात आली. (१९०४)
३. दक्षिण यमन हे यमन पासून वेगळे झाले. (१९९४)
४. चीनने जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्बची चाचणी यशस्वीरीत्या केली. (१९९२)
५. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९८)
६. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्या यमन मध्ये १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
७. अमेलिया इरहेर्ट यांनी अटलांटिक महासागर पार केला. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. (१९३२)


महत्व

१. जागतिक चहा दिवस 
२. World Day For Cultural Diversity For Dialogue & Development

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...