मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझ्या भावुराया ..!!

एक बहिण म्हणुन आता मला एवढंच सांगायचं आहे रक्षण करणाऱ्या माझा भावाला थोडसं बोलायचं आहे करायचं असेल रक्षण माझ तर मला वचन हवं आहे प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा समाज मला प...

भारतीय

  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीतील मुक्त झाला. कित्येक आंदोलने झाली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वात...

हे भारत देशा ..!!

देश , भारत देश .. विविधतेने नटलेला आपला भारत देश .. अनेक जाती .. अनेक धर्म.. अनेक भाषा .. तरही एक , आप ला भारत देश .. आपल्याच या देशाचं गुणगान तरी किती गावं मनातल्या शब्दांना तेव्हा कवि...

अधुरे स्वप्न !!!

  "कुठेतरी ती सांज तुझी आणि माझी वाट पहात असेलच ना !! तो खळखळ आवाज करणारा समुद्र !! त्याच्या त्या लाटा आजही तुझ्या आणि माझ्या येण्याची वाट पाहत असतीलच ना !! तो मावळतीकडे जाणारा स...

मैत्री✍

हक्काने भांडावं असं कोणीतरी हवं असतं हक्काने बोलावं असं कोणीतरी जवळ लागतं कोणीतरी अलगद आपल्या जीवनात तेव्हा येत असतं मित्र असे त्या नात्यास नाव ते मग देत असतं दुःखात ...

मास्तर ..✍

" रोजच्याच धावपळीत आजूबाजूलाही पाहायला वेळ नसलेल्या आपल्या लोकांना आयुष्य काय असतं हे कधी कळलंच नाही. 'तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज क...

उठावं ..!✍

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या कैक मुडदे आजही निपचित आहेत उगाच ऐकले आवाज ते सत्याचे आजही ते दगड निर्जीव पडून आहेत नाही भ्रांत त्यास कशाची आता आभास त्यास कशाचे होत आहेत ...