मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नादान सा ये दिल !!!

नादान सा जो दिल है ये आज भी कुछ मांगता है कहीं नीले आसमान के नीचे खुद ही को क्यों धुंडता है मिले सन्नाटे की ये पंक्तियां जिसे कोन लिखता है कहीं शोर मिले तो ये क्यों अनसुना सा ...

राहुन गेलं काही!!

राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही अ...

कधी कधी ...!!

कधी कधी मनाच्या या खेळात तुझ्यासवे मी का हरवतो तुला शोधण्याचा हट्ट इतका का? की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो तुला यायचं नाही माहितेय मला तरी मी तुझी वाट का पाहतो जणु क...

दिवाळी आणि बार्शी .. 😊

  दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी. दिवाळी जवळ आली की बार्शीला जाय...

आली दिवाळी ...!!!

चकली गोलच का करायची म्हणून पोट्टे विचारत होते दिवाळी जवळ आली आता म्हणून घरात फराळ बनत होते शंकरपाळी मध्ये शंकर कुठे आहे पोट्टे उगाच शोधत होते आणि ताटभर चिवडा खाऊन किल्...

एकदा तु सांग ना!!!

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना ती पावलं माझी घरभर फिरतील मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना बाबा म्हणणारी ती त्याच्या...

तुला लिहिताना !!

मनातल्या तुला लिहिताना जणु शब्द हे मझ बोलतात कधी स्वतः कागदावर येतात तर कधी तुला पाहुन सुचतात न राहुन स्वतःस शोधताना तुझ्या मध्येच सामावतात कधी तुझे नाव लिहितात तर कध...

आई -बाबा

आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात आई देवासमोर लावलेली निरांजन असते बाबा त्याची ज्योत असत...

अंतर...!!(कथा भाग -५) (अंतिम भाग)

मनातल सगळ सांगायचं म्हणून योगेश प्रियाला दुसऱ्या दिवशी भेटायला निघाला. आज योगेश येईन तिला घेऊन जायला म्हणून प्रिया ही सकाळपासून आवरत होती.  क्षणाची गती थोडी कमी झाली हो...

अंतर...!!(कथा भाग-४)

"कवितेत लिहिल कित्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं.  या चार ओळी गुणगुणत नाही मी तर माझ मन तस बोलतेय. तुझ्या प्रेमाची सावलीही मी का ओळखु शकलो नाही हेच मला सांगता य...

अंतर...!!(कथा भाग -३)

"नाती अबोल राहिली की अंतर वाढत जात, योगेश तु नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपल नात नेहमीच अपूर्ण राहिल. माझ्या निर्णया नंतरही तु खूप उदास झालास. माझ्याशी बोलाच नाहीस....