मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री || १९६०-२०२२ || संपूर्ण लिस्ट ||




१. एकनाथ शिंदे ३० जून २०२२ ते सध्याचे शिवसेना
२. उद्धव ठाकरे  २८ नोव्हेंबर ते २९ मुन २०२२ शिवसेना
३. देवेंद्र फडणवीस २३ नोव्हेंबर २०२२ ते २७ नोव्हेंबर २०२२ भाजपा
राष्ट्रपती राजवट १२ नोव्हेंबर २०१९ ते २२ नोव्हेंबर २०१९
४. देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोंबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ भाजपा
राष्ट्रपती राजवट २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोंबर २०१४
५. पृथ्वीराज चव्हाण ११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१४ काँग्रेस
६. अशोक चव्हाण ७ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २००९ काँग्रेस
७. अशोक चव्हाण ८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोंबर २००९ काँग्रेस
८. विलासराव देशमुख १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ काँग्रेस
९. सुशीलकुमार शिंदे १८ जानेवारी २००३ ते २९ ऑक्टोंबर २००४ काँग्रेस
१०. विलासराव देशमुख १८ ऑक्टोंबर १९९९ ते १५जानेवारी २००३ काँग्रेस
११. नारायण राणे  १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोंबर १९९९ शिवसेना
१२. मनोहर जोशी १४ मार्च १९९५ ते ३० जानेवारी १९९९ शिवसेना
१३. शरद पवार ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ काँग्रेस
१४. सुधाकरराव नाईक २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ काँग्रेस
१५. शरद पवार ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ काँग्रेस
१६. शरद पवार २६ जून १९८८ ते ३ मार्च १९९० काँग्रेस
१७. शंकरराव चव्हाण १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ काँग्रेस
१८. शिवाजीराव निलंगेकर  ३ जून १९८५ ते ५ मार्च १९८६ काँग्रेस
१९. वसंतदादा पाटील २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ काँग्रेस
२०. बाबासाहेब भोसले २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ काँग्रेस
२१. अब्दुल अंतुले ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ काँग्रेस
राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी ते ७ जून १९८०
२२. शरद पवार १८ जुलै १९७८ ते १५ फेब्रुवारी १९८० काँग्रेस
२३. वसंतदादा पाटील ५ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ काँग्रेस
२४. वसंतदादा पाटील १७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८ काँग्रेस
२५. शंकरराव चव्हाण २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ काँग्रेस
२६. वसंतराव नाईक १३ मार्च १९७२ ते २२ फेब्रुवारी १९७५ काँग्रेस
२७. वसंतराव नाईक १ मार्च १९६७ ते १२ मार्च १९७२ काँग्रेस
२८. वसंतराव नाईक ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ काँग्रेस
२९. बाळासाहेब सावंत २५ नोव्हेंबर १९६३ ते २ डिसेंबर १९६३ काँग्रेस
३०. मारोतराव कन्नमवार २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ काँग्रेस
३१. यशवंतराव चव्हाण १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ काँग्रेस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...