मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ डिसेंबर || Dinvishesh 8 December ||




जन्म

१. धर्मेंद्र सिंघ देओल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३५)
२. बालाजी बाजीराव, नानासाहेब पेशवे , मराठा साम्राज्याचे पेशवा (१७२०)
३. प्रकाश सिंघ बादल, पंजाबचे मुख्यमंत्री (१९२७)
४. शर्मिला टागोर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४६)
५. पंडित बाळकृष्ण शर्मा, भारतीय हिंदी कवी (१८९७)
६. मनीष तिवारी, भारतीय राजकीय नेते (१९६५)
७. उदय शंकर, भारतीय नृत्यदिग्दर्शक (१९००)
८. हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४४)
९. रामदुलारी सिन्हा, केरळच्या राज्यपाल (१९२२)
१०. जीम मॉरिसन, अमेरिकन गायक, संगीतकार, गीतकार (१९४३)
११. निकी मिनाज, अमेरिकन गायिका , रॅपर (१९८२)
१२. अरींदंमा चौधरी, भारतीय अर्थशास्त्रज्ञ (१९७१)
१३. सुखलाल संघवी, भारतीय जैन धर्म तत्ववेत्ते (१८८०)


मृत्यू

१. भाई परमानंद, हिंदू महासभेचे नेते (१९४७)
२. जॉन कॉर्नफॉर्थ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१३)
३. हर्बर्ट स्पेंसर, ब्रिटिश तत्ववेत्ता (१९०३)
४. आर्थर डाऊनिंग, ब्रिटिश गणितज्ञ (१९१७)
५. सारीत धनारजता, थायलंडचे पंतप्रधान (१९६३)
६. गोल्डा मेईर, इस्राएलच्या पंतप्रधान (१९७८)
७. सी. एस. राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००४)
८. जॉन लेनिन, ब्रिटिश संगीतकार, पॉपस्टार (१९८०)
९. केईथ होल्योके, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९८३)
१०. जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर (२०१६)


घटना

१. सार्क परिषदेची स्थापना करण्यात आली. (१९८५)
२. भारतात पहिली दुमजली बस मुंबईत धावली. (१९३७)
३. ऑलिव्हर हेविसाईड यांनी कॉस्किल केबलचे पेटंट केले. (१९३१)
४. युरोप परिषदेने युरोपचा ध्वज स्वीकारला. (१९५५)
५. इसाक बेन ज्वी हे इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५२)
६. इराक मध्ये बगदाद येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ४००हून अधिक लोक जखमी झाले. (२००९)
७. भारत पाकिस्तान युद्धात भारतीय आरमाराने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला. (१९७१)
८. रविंद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पारितोषिक पदकाची स्वीडन सरकारने भेट दिली. (२००४)

महत्व

१. Bodhi Day
२. सार्क दिवस 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...