मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ डिसेंबर || Dinvishesh 7 December ||



जन्म

१. प्रमुख स्वामी महाराज, स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू (१९२१)
२. लुइगी क्रेमोना, इटालियन गणितज्ञ (१८३०)
३. जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८६०)
४. अली असगर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७०)
५. नेहा जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
६. जनार्दन नवले, भारतीय क्रिकेटपटू (१९०२)
७. मारिओ सौरेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९२४)
८. मिलिंद गाबा, भारतीय गायक (१९९०)
९. पी. व्ही. मनोरंजन राव, भारतीय खगोलशास्त्रज्ञ , लेखक (१९३६)
१०. गीता अय्यंगार, भारतीय योग शिक्षिका (१९४४)


मृत्यू

१. विनय आपटे, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (२०१३)
२. गोवर्धनदास पारेख, भारतीय विचारवंत, शिक्षणतज्ञ (१९७६)
३. एली डकॉमुन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पत्रकार, लेखक (१९०६)
४. धर्मवारापू सुब्रह्मणम, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१३)
५. निकोलस बटलर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते, तत्ववेत्ता (१९४७)
६. रुब गोल्ड्बर्ग, अमेरिकन व्यंगचित्रकार (१९७०)
७. सुब्रता मित्रा, भारतीय सिनेमाटोग्राफर (२००१)
८. भास्कर रामचंद्र तांबे, भारतीय मराठी कवी, लेखक, साहित्यिक (१९४१)
९. जय व्हॅन एंडले, ॲमवेचे सहसंस्थापक (२००४)
१०. बाबुराव विजापुरे, भारतीय संगीत शिक्षक (१९८२)
११. स्वामी शांतानंद सरस्वती, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (१९९७)


घटना

१. इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला. (१९७५)
२. पहिल्या महायुद्धात अमेरिकेने ऑस्ट्रिया ,हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१७)
३. जेम्स मॅडिसन हे अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८०८)
४. संशोधक लिओ बॅकलं यांनी थर्मो सेटिंग प्लॅस्टिकचे पेटंट केले. (१९०९)
५. एच. एच. अस्क्विथ यांनी ब्रिटिश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९१६)
६. स्पेन हा देश NATO चा सदस्य झाला. (१९८१)
७. कन्नड साहित्यिक लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९४)
८. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय विमान दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१६)
९. ७२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड करण्यात आली. (१९९८)

महत्व

१. International Civil Aviation Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...