मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ६ नोव्हेंबर || Dinvishesh 6 November ||




जन्म

१. जितेंद्र सिंघ, भारतीय राजकीय नेते ,केंद्रीय मंत्री (१९५६)
२. करण देवाण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१७)
३. अर्मनड  फॉलिर्स, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८४१)
४. बळवंत गणेश खापर्डे, भारतीय मराठी कवी ,लेखक (१८९०)
५. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय पत्रकार , कथाकार (१९२६)
६. पॉल रौमर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९५५)
७. यशवंत सिन्हा, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९३७)
८. दिनकर पाटील, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९१५)
९. अॅडॉल्फ सॅक्स, सॅक्सोफोनचे जनक (१८१४)
१०. जेम्स नास्मिथ, बास्केटबॉल खेळाचे जनक (१८६१)
११. यारी यांग, याहूचे संस्थापक (१९६८)

मृत्यू

१. महाराणी ताराबाई भोसले (१७६१)
२. संजीव कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
३. भालचंद्र वामन केळकर ,भारतीय मराठी लेखक, अभिनेते (१९८७)
४. जोस पी. लॉरेल, फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष (१९५९)
५. दज्यानडा कर्टवीजा, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
६. सिद्धार्थ शंकर रे, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (२०१०)
७. जयराम शिलेदार, भारतीय गायक ,अभिनेते (१९९२)
८. बेल्लिपदी चंद्रहासा अल्वा, भारतीय क्रिकेटपटू (१९८२)
९. अनंतराव कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (१९९८)
१०. नौ निहाल सिंघ, सिख साम्राज्याचे महाराज (१८४०)

घटना

१. भारत या पत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. (१९९२)
२. मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळाची स्थापना करण्यात आली. (१९५४)
३. फ्रान्सिस्को मेडिरो हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९११)
४. महात्मा गांधी यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला. (१८८८)
५. हर्बर्ट हूवर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२८)
६. कॉलोनेल जॅकोब स्चिक यांनी इलेक्ट्रिकल रेझरचे पेटंट केले. (१९२८)
७. नेपाळचे राजा त्रिभुवना यांनी नेपाळहून भारतात पलायन केले आणि नेपाळचे सत्ताधीश राणा यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रजा परिषद सोबत प्रयत्न सुरू केले. (१९५०)
८. सौदी अरेबिया मध्ये गुलामगिरी पद्धत बंद करण्यात आली. (१९६२)
९. दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली. (१९१३)
१०. इस्राएलचे पंतप्रधान यिट्झीक राबीन यांची ज्विश कट्टरवाद्यानी हत्या केली. (१९९५)


महत्व

१. Saxophone Day
२. International Day For Preventing The Exploitation Of The Environment In War And Armed Conflict
३. Basketball Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...