मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ नोव्हेंबर || Dinvishesh 25 November ||



जन्म

१. गिरीष कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७७)
२. कार्ल बेंझ, मर्सिडीज बेंझचे संस्थापक (१८४४)
३. सावळाराम लक्ष्मण हळदणकर, भारतीय चित्रकार (१८८२)
४. साधू वासवानी, भारतीय शिक्षणतज्ञ (१८७९)
५. भालचंद्र पेंढारकर, भारतीय नाटककार (१९२१)
६. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, भारतीय नाटककार, केसरीचे संपादक, नवाकाळचे संस्थापक (१८७२)
७. रूपा गांगुली, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९६६)
८. वीरेंद्र सक्सेना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
९. सुरिंदर कौर, भारतीय गायिका (१९२९)
१०.  ऑगस्तो पिनोचेट, चीलीचा हुकूमशहा (१९१५)
११. मऊनो कोईविस्टो, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
१२. रंगनाथ मिश्रा, भारताचे २१वे सरन्यायाधीश (१९२६)
१३. वेंकटेश अय्यर, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
१४. पोटुलुरी विरब्रह्मम, भारतीय हिंदू संत, धर्मगुरु (१६०८)


मृत्यू

१. यशवंतराव चव्हाण, भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१९८४)
२. अनंत सदाशिव अळतेकर, प्राच्यविद्या संशोधक (१९२२)
३. राईचंद बोरल, भारतीय संगीतकार (१९८१)
४. जोहांनेस जेंसेन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९५०)
५. लीलावती भागवत, भारतीय बाल साहित्यिका (२०१३)
६. हेस्तिंग्ज बांदा, मलावीचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
७. जवाहरलालजी दर्डा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संपादक (१९९७)
८. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, भारतीय संतकवी (१९६२)
९. चंदुलाल शाह, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९७५)
१०. फिडेल कॅस्ट्रो, क्युबानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (२०१६)
११. सितारा देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना (२०१४)

घटना

१. National Cadet Corps ची स्थापना करण्यात आली. (१९४८)
२. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला. (१६६४)
३. कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९१)
४. भारताच्या दक्षिण भागात आलेल्या चक्रीवादळात ३,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये २०००० हून अधिक जहाजांचे नुकसान झाले. (१८३९)
५. जपानमधील इटोमध्ये एकाच दिवशी ६९० वेळा भूकंपाचे हादरले जाणवले. (१९३०)
६. सुरीनामला नेदरलँडपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
७. जुलिओ संगुईनेट्टी हे उरुग्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८४)


महत्व

१. International Day For The Elimination Of Violence Against Women

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...