मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ नोव्हेंबर || Dinvishesh 21 November ||




जन्म

१. आनंदीबेन पटेल, गुजरातच्या मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल (१९४१)
२. प्रेमनाथ मल्होत्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२६)
३. हरेकृष्णा महाताब, ओडिसाचे मुख्यमंत्री (१८९९)
४. मिलका प्लानिंक, युगोस्लावियाचे पंतप्रधान (१९२४)
५. शं. ना. नवरे, भारतीय नाटककार (१९२७)
६. रवींद्र पारेख, भारतीय गुजराती कवी ,लेखक (१९४६)
७. कारली रे जप्सेन, कॅनाडियन गायिका (१९८५)
८. हेलन खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३८)
९. के. एस. चंद्रशेखरन, भारतीय गणितज्ञ (१९२०)
१०. नेहा शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
११. राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ (१९५२)
१२. व्ही. शंन्मूगनाथन, मेघालयाचे राज्यपाल (१९४९)
१३. नरेश चंद्र सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (१९०८)
१४. आरती छाब्रिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१५. लोकनाथ मिश्रा, आसामचे राज्यपाल (१९२२)

मृत्यू

१. सर चंद्रशेखर वेंकटरमण, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९७०)
२. सत्येंद्रनाथ बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०८)
३. जे. बी. एम. हर्ट्झोग, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९४२)
४. डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)
५. मुटेसा बुगांदा, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
६. आचार्य बाळाराव सावरकर (१९९७)
७. कायसोन फोमविहणे, लाओसचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९९२)
८. गहाण विल्सन, अमेरिकन लेखक (२०१९)
९. रामनाद राघवन, भारतीय मृदुंग वादक (२००९)
१०. चिंतामण विनायक जोशी, भारतीय लेखक (१९६३)
११. रामनाथ केंनी, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)

घटना

१. भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. (१९६२)
२. दक्षिण कोरियाने नवीन संविधान स्वीकारले. (१९७२)
३. मोझेस एफ. गेल यांनी सिगारेट लायटरचे पेटंट केले. (१८७१)
४. जॉर्गी दिमित्रोवी हे बल्गेरियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९४६)
५. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा पुकारण्यात आला. (१९५५)
६. भारत चीन युद्धात भारताच्या प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने एकतर्फी केलेली युद्धबंदी अमलात आणली. (१९६२)
७. पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद येथे अमेरिकेच्या दूतावासावर पाकिस्तानच्या हिंसक आंदोलकांनी हल्ला केला आणि दूतावासास आग लावली ,यामध्ये १ व्यक्तीचा मृत्यू झाला. (१९७९)
८. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. भारताच्या वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरिबपुरच्या लढाईत पहिली चकमक झाली यामध्ये पाकिस्तानला भारताने पराभूत केले. (१९७१)
१०. थॉमस अल्वा एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली. (१८७७)


महत्व
१. World Television Day
२. World Hello Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...