मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ ऑक्टोबर || Dinvishesh 8 October ||




जन्म

१. राज कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते, पोलिस अधिकारी (१९२६)
२. थिरूनलुर करुणाकरन, भारतीय कवी ,लेखक (१९२४)
३. ऑटो हैनरीच वॉबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१८८३)
४. जुआन पेरोण, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८९५)
५. शंकरराव किर्लोस्कर, भारतीय उद्योजक ,साहित्यिक (१८९१)
६. जेन्स स्काऊ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१८)
७. अनुजा साठे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
८. कीची मियाजवा, जपानचे पंतप्रधान (१९१९)
९. मोना सिंघ, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)
१०. सेसर मिलस्टिन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९२७)
११. कॉलेट ई. वुलमन, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक (१८८९)
१२. रीड हस्टिंग्स, नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक (१९६०)
१३. मुराद बक्ष, मुघल साम्राज्याचे राजकुमार (१६२४)
१४. शुद्धानदा, भारतीय धर्मगुरू , रामकृष्ण परमहंस मठाचे अधिपती (१८७२)
१५. ब्रुनो मार्स, अमेरिकन गायक , गीतकार संगीतकार (१९८५)


मृत्यू

१. धनपत राय श्रीवास्तव तथा मुंशी प्रेमचंद, सुप्रसिद्ध भारतीय लेखक (१९३६)
२. महादेव कुंटे, भारतीय कवी ,लेखक (१८८८)
३. नवल किशोर शर्मा , गुजरातचे राज्यपाल (२०१२)
४. हेन्री क्रिस्तोफे, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१८२०)
५. फ्रँकलिन पिर्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
६. ज्युल्स  दअनेथन , बेल्जियमचे पंतप्रधान (१८८८)
७. क्लेमेंट अटले, ब्रिटिश पंतप्रधान (१९६७)
८. जयप्रकाश नारायण, भारतीय राजकीय नेते, स्वातंत्र्यसेनानी (१९७९)
९. फिलिप बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१९८२)
१०. वर्षा भोसले, भारतीय गायिका (२०१२)
११. कोंस्टंतीनोस त्सत्सोस, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (१९८७)
१२. विली ब्रँडत, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१९९२)


घटना

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने डी- लिट ही पदवी दिली. (१९५९)
२. भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. (१९३२)
३. मोहम्मद नदिर खान यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि हाबिबुल्लाह गाझी याला अफगाणिस्तान मधून पळवून लावले. (१९२९)
४. पोलंड मध्ये साॅलिडॅरिटी तसेच इतर कामगार संघटनांवर बंदी घातली. (१९८२)
५. अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६२)
६. जर्मन सैन्याने रोमानियावर ताबा मिळवला. (१९४०)
७. केन वोर्बिने यांनी पाण्यावर चालणारे वाहन ताशी ५१४ किलोमीटर वेगाने चालवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. (१९७८)
८. काश्मीर मध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ८०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, तर ६०,०००हून अधिक लोक जखमी झाले. (२००५)


महत्व

१. Indian Airforce Day
२. World Octopus Day
३. International Lesbian Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...