मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० ऑक्टोबर || Dinvishesh 30 October ||




जन्म

१. प्रमोद महाजन, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९४९)
२. विक्रम गोखले, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)
३. ख्रिस्तोफर कोलंबस, इटालियन खलाशी, दर्यावर्दी (१४५१)
४. जॉन अॅडम्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७३५)
५. दलीप ताहील, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५२)
६. राणा जगजितिंह पाटील, भारतीय राजकीय नेते (१९७१)
७. सुकुमार रे, भारतीय बंगाली लेखक (१८८७)
८. डॉ. होमी जहांगीर भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९०९)
९. अभिजीत भट्टाचार्य, भारतीय गायक (१९५८)
१०. एज्रा पाउंड, अमेरिकन कवी ,लेखक (१८८५)
११. गेरहार्ड डोमागक, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवजंतूशास्त्रज्ञ (१८९५)
१२. डिकिन्सन रिचर्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९५)
१३. दिलीप वळसे-पाटील , भारतीय राजकीय नेते (१९५६)
१४. डॅनिएल नॅथनस, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (१९२८)
१५. गणपतराव तापसे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९०८)
१६. भाई महावीर, मध्य प्रदेशचे राज्यपाल (१९२२)
१७. बरून डी, भारतीय लेखक , इतिहासकार (१९३२)
१८. अमित बेहल, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)


मृत्यू

१. विनोद मेहरा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
२. विश्राम बेडेकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक (१९९८)
३. दयानंद सरस्वती, भारतीय तत्वज्ञ, विचारवंत (१८८३)
४. सरदार स्वर्ण सिंग, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९९४)
५. व्ही. शांताराम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, अभिनेते (१९९०)
६. विल्यम बेंटिक, ब्रिटिश पंतप्रधान (१८०९)
७. जॉन अबॉट, कॅनडाचे पंतप्रधान (१८९३)
८. बेगम अख्तर, भारतीय गायिका (१९७४)
९. चार्ल्स टुप्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१९१५)
१०. बोणार लॉ, ब्रिटिश पंतप्रधान (१९२३)
११. गुस्टाव हर्ड्ज, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७५)
१२. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय लेखक , पत्रकार (१९९६)


घटना

१. लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश सरकारने लाठी हल्ला केला. (१९२८)
२. जॉन जे. लाऊड यांनी बॉलपॉइंट पेनाचे पेटंट केले. (१८८८)
३. डॅनिएल कूपर यांनी टाईम रेकॉर्डर मशीनचे पेटंट केले. (१८९४)
४. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. (१९४५)
५. बेनिटो मुसोलिनीने इटलीमध्ये आपले सरकार स्थापन केले. (१९२२)
६. तुर्की आणि ग्रीसमध्ये मैत्रीपूर्ण करार झाला. (१९३०)
७. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. (१९६६)
८. युगांडा सैन्याने टांझानियावर हल्ला केला. (१९७८)
९. भारतामध्ये हैद्राबाद बेंगलोर हायवेवर प्रवाशी बसने अचानक पेट घेतल्याने ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. (२०१३)


महत्व

१. World Audio Drama Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...