मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ ऑक्टोबर || Dinvishesh 23 October ||




जन्म

१. भैभैरोसिंह शेखावत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२३)
२. शफी इनामदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)
३. अडलाई स्टेवेन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३५)
४. सिद्धार्थ जाधव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)
५. फेलिक्स ब्लॉच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
६. जोगिंदर शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८३)
७. प्रभास, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७९)
८. इल्या फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
९. मलाईका अरोरा, भारतीय मॉडेल , चित्रपट अभिनेत्री (१९७५)
१०. पंडित राम मराठे, भारतीय संगीतकार, गायक ,अभिनेते (१९२४)
११. खंडुभाई देसाई, आंध्र प्रदेशचे राज्यपाल (१८९८)
१२. राजेंद्र राऊत, भारतीय राजकीय नेते (१९७०)


मृत्यू

१. जोगिंदर सिंघ, परमवीर चक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९६२)
२. एडवर्ड स्मिथ - स्टॅन्ली,ब्रिटिश पंतप्रधान (१८६९)
३. सुनील गंगोपाध्याय, भारतीय बंगाली कवी,लेखक (२०१२)
४. डब्ल्यू. जी. ग्रेस, इंग्लीश क्रिकेटपटू (१९१५)
५. जॉन बॉइड डनलोप, स्कॉटिश संशोधक (१९२१)
६. अल जोल्सन, अमेरिकन गायक, संगीतकार (१९५०)
७. चार्ल्स बर्कला, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४४)
८. थॉमस टाउट, ब्रिटिश इतिहासकार (१९२९)
९. एडविन क्लस्ब, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९१३)
१०. फ्रनकोस ऑलार्ड, फ्रेन्च इतिहासकार (१९२८)


घटना

१. संयुक्त राष्ट्रसंघानी निर्बंध घातल्या नंतर इस्राएल आणि सीरियामधील युद्ध संपले. (१९७३)
२. मॅकेंझि किंग हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३५)
३. सोविएत सैन्याने हंगेरीवर हल्ला केला. (१९४४)
४. ब्रिटन ,अमेरिका आणि फ्रांसने जर्मनीवरचा आपला ताबा सोडला. (१९५४)
५. क्युबा आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्ये अँगोला येथे युद्ध सुरू झाले. (१९७५)
६. ऍपल कंपनीने पहिल्यांदाच iPod Audio Player लाँच केले. (२००१)
७. तुर्कीमध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०११)


महत्व

१. iPod Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...