मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ ऑक्टोबर || Dinvishesh 22 October ||



जन्म

१. अमित शहा, भारताचे गृहमंत्री (१९६४)
२. साराह बर्नहार्ड, फ्रेंच अभिनेत्री (१८४४)
३. इवान बूनीन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८७०)
४. ज्ञानदेव यशवंतराव पाटील, भारतीय राजकीय नेते, बिहारचे राज्यपाल (१९३५)
५. कादर खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३७)
६. क्लिंटन डविसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ १८८१)
७. जॉर्ज बेडले, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९०३)
८. अश्फाकुला खान, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९००)
९. जयंता महापात्रा, भारतीय लेखक (१९२८)
१०. परिणीती चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)

मृत्यू

१. जिबानानंदा दास, भारतीय लेखक ,कवी (१९५४)
२. अँड्र्यू नोबेल, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
३. ना. सी. फडके, भारतीय साहित्यिक (१९७८)
४. बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्य सेनानी ,राजकीय नेते (१९३३)
५. अशोक कुमार, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१४)
६. ग. म. सोहोनी, देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (१९९१)
७. अँड्र्यू फिशर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९२८)
८. खवाजा नसिमुद्दिन, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९६४)
९. परितोष सेन, भारतीय चित्रकार (२००८)
१०. चोई क्यू- हाह, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (२००६)

घटना

१. चेस्टर कार्लसन यांनी जगातली पहिली झेरॉक्स मशीन तयार केली. (१९३८)
२. जगातील पहिला कार डीलरने आपले  शॉप लंडन येथे सुरू केले. (१८९७)
३. हेन्री फोर्ड हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष झाले. (१९०६)
४. भारताने पहिल्या मानव विरहित चांद्रयान १ चे प्रक्षेपण केले. (२००८)
५. निकोला टेस्ला यांनी सिंगल फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले. (१९२७)
६. फॉर्मोसा आत्ताचे तैवान येथे झालेल्या तीव्र भूकंपात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५१)
७. लाओसला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९५३)
८. कोणरार्ड अडेनाउर हे पश्चिम जर्मनीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५७)
९. Four11 ही कंपनी Yahoo ने विकत घेतली. (१९९७)

महत्व

१. International Stuttering Awareness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...