मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ ऑक्टोबर || Dinvishesh 21 October ||




जन्म

१. शम्मी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३१)
२. फारूख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९३७)
३. आल्फ्रेड नोबेल, नोबेल पुरस्काराचे प्रणेते, स्वीडिश संशोधक (१८३३)
४. बेंजामिन नेतण्याहू, इस्राएलचे पंतप्रधान (१९४९)
५. राम फाटक, भारतीय गायक ,संगीतकार (१९१७)
६. कृष्णा सिंह, भारतीय राजकीय नेते, वकील (१८८७)
७. वॉल्फगांग कट्टरले, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५७)
८. किम कार्डिशियान,अमेरिकन मॉडेल ,अभिनेत्री (१९८०)
९. सूर्जित सिंघ बर्णाला, पंजाबचे मुख्यमंत्री (१९२५)
१०. जगदंबिका पाल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री (१९५०)
११. यज्ञ दत्त शर्मा , ओडिशाचे राज्यपाल (१९२२)
१२. मदन मोहन लखेरा, मिझोरामचे राज्यपाल (१९३७)


मृत्यू

१. यश चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (२०१२)
२. जॅकेस बबिनेत, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ , खगोलशास्त्रज्ञ (१८७२)
३. प्रभात रंजन सरकार, भारतीय धर्मगुरू (१९९०)
४. जॅक केरोअक, अमेरिकन लेखक (१९६९)
५. ए. अय्यपान, भारतीय कवी (२०१०)
६. मुथुस्वामी दिक्षितार, भारतीय तमिळ कवी ,लेखक (१८३५)
७. नरेंद्र बेदी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८२)
८. लुईस कूपर, ब्रिटिश लेखक (२००९)
९. गॉघ व्हीतलम, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (२०१४)
१०. टी. एस. सौंद्राम, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, राजकीय नेत्या (१९८४)


घटना

१. सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली. (१९४३)
२. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली. (१९५१)
३. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिश्ट पक्षाची स्थापना केली. (१९३४)
४. सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाष चंद्र बोस यांनी केली. (१९४३)
५. जोसेफ अस्पदिन यांनी पोर्टलंड सिमेंटचे पेटंट केले. (१८२४)
६. चीनने तिबेटवर कब्जा केला. (१९५०)
७. पाब्लो नेरुडो यांना साहित्य क्षेत्रात नोबेल पारितोषिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (१९७१)
८. फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला. (१९४५)


महत्व

१. International Credit Union Day
२. International Shakeout Day
३. International Day Of The Nacho

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...