मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ११ ऑक्टोबर || Dinvishesh 11 October ||



जन्म

१. अमिताभ बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४२)
२. फ्रेडरिक बर्गियस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८८४)
३. नानाजी देशमुख, भारतीय समाजसुधारक , पद्मविभूषण पुरस्कार विजेते (१९१६)
४. फ्राकॉइस मॉरिक, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, कवी साहित्यिक (१८८५)
५. चंद्रचूर सिंघ , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
६. लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०२)
७. मुकुल आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५१)
८. रोनित रॉय, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)
९. लुकास पपाडेमोस, ग्रीसचे पंतप्रधान, अर्थतज्ञ (१९४७)
१०. निकॅनोर् फ्रुटोस, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९५६)
११. पीटर थिएल, जर्मनीचे उद्योगपती, PayPal चे संस्थापक (१९६७)
१२. राजेश कुमार, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७५)
१३. काझी ल्हेंदुप दोर्जे, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९०४)
१४. सुरेश दलाल, भारतीय गुजराती लेखक, कवी (१९३२)
१५. निशिगंधा वाड, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६९)
१६. बेल्कलीस अल्मांझर ,Cardy B , अमेरिकन गायिका , गीतकार (१९९२)
१७. अमन वर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
१८. विजय भाटकर, भारतीय वैज्ञानिक , संशोधक (१९४६)
१९. हार्दिक पांड्या, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)


मृत्यू

१. दिना पाठक ,भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (२००२)
२. रमाकांत कवठेकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९९)
३. काकासाहेब दांडेकर, कॅम्लिन उद्योगाचे संस्थापक (१९९४)
४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९६८)
५. जिन कॉक्टाऊ, फ्रेंच लेखक, कवी , साहित्यिक (१९६३)
६. खंडू रांगणेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९८४)
७. विल्यम विकरे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९९६)
८. रामकुमार बोहरा, भारतीय चित्रपट निर्माता (१९९१)
९. चिनमोय कुमार घोस, भारतीय आध्यात्मिक गुरू (२००७)
१०. जेम्स ज्यूल, ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (१८८९)

घटना

१. भारतातील कलकत्ता या शहरात झालेल्या तीव्र भूकंप आणि आलेल्या चक्रीवादळामुळे बंगाल खाडीत बंदरावर असलेल्या जहाजांचे प्रचंड नुकसान झाले यामध्ये  सुमारे २,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर स्थानिक निवासी २५००हून अधिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे. (१७३७)
२. डेव्हिड ह्युस्टन यांनी कॅमेऱ्यात लागणारे रोल फिल्मचे पेटंट केले. (१८८१)
३. श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवनची सुरुवात करण्यात आली. (१९८७)
४. अलेक्झांडर माईल्सने इलेक्ट्रिक लिफ्टच्या रचनेचे पेटंट केले. (१८८७)
५. ब्राझील आणि चीलीने सोव्हिएत युनियन सोबत राजकीय संबंध तोडले. (१९४७)
६. अरिस्टाइड्स रॉयो हे पनामाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७८)


महत्व

१. International Day Of The Girl Child
२. 'You Go Girl' Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...