मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० ऑक्टोबर || Dinvishesh 10 October ||




जन्म

१. भाणुरेखा गणेसन तथा रेखा , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५४)
२. गजेंद्र चौहान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५६)
३. आर. के. नारायण, भारतीय लेखक (१९०६)
४. पॉल क्रूगर, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२५)
५. रकुल प्रीत सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
६. फ्रिडजाॅफ नॅन्सेन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते वकील (१८६१)
७. एस. एस. राजामौली, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक (१९७३)
८. राम विलास शर्मा, भारतीय कवी (१९१२)
९. क्लॉडे सिमोन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१३)
१०. राहुल देशपांडे, भारतीय शास्त्रीय गायक (१९७९)
११. गीहर्ड एर्टल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
१२. विल्यम मॉरिस, मॉरिस मोटर्स कंपनीचे संस्थापक (१८९९)
१३. नाओतो कन, जपानचे पंतप्रधान (१९४६)
१४. श्रीपाद डांगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक (१८९९)
१५. द्वारकानाथ कोटणीस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९१०)
१६. आचार्य विद्यासागर, भारतीय जैन धर्मगुरु (१९४६)


मृत्यू

१. जगजीत सिंग, भारतीय गायक , संगीतकार (२०११)
२. गुरु दत्त, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९६४)
३. आर्थर हेंडरसन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९३५)
४. सिरीमाओ बंदरणायके, श्रीलेंकेच्या पंतप्रधान (२०००)
५. सरस्वती राणे, भारतीय शास्त्रीय गायिका (२००६)
६. सी. व्ही. श्रीरामन, भारतीय लेखक (२००७)
७. एडाऊर्ड दलाडियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१९७०)
८. जिन दुविएसर्त, बेल्जियमचे पंतप्रधान (१९७७)
९. मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
१०. रोहिणी भाटे, भारतीय कथ्थक नर्तिका (२००८)

घटना

१. फिजी देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७०)
२. श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९५४)
३. पनामा कालव्याचे काम पूर्ण झाले. (१९१३)
४. आयझॅक जॉन्सन यांनी सायकलच्या सांगाड्याचे पेटंट केले. (१८९९)
५. रॉबर्ट बोर्डन हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९११)
६. चीनमध्ये किंग वंशाचा शेवट झाला आणि युआन शिकाई हे चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९१३)
७. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळात ४०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६०)
८. शिमोन परेस यांनी इस्राएलच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९८६)
९. भारताचे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२०१४)
१०. आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९८)

महत्व

१. World Mental Health Day
२. World Homeless Day
३. World Against The Death Panalty Day
४. World Porridge Day
५. World Stage Management Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...