मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ नोव्हेंबर || Dinvishesh 1 November ||




जन्म

१. पद्मिनी कोल्हापुरे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. बलराम दास टंडन, छत्तीसगडचे राज्यपाल (१९२७)
३. टिस्का चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
४. स्पेंसर पर्सेवल, ब्रिटिश पंतप्रधान (१७६२)
५. अरुण कोलटकर, भारतीय कवी ,लेखक (१९३२)
६. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (१९४५)
७. पुरुषोत्तम श्रीपत काळे, भारतीय चित्रकार , नेपथ्यकार (१८८८)
८. कार्लोस सावेंद्रा लामास, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१८७८)
९. पॉल टेलेकी वोन झेक, हंगेरीचे पंतप्रधान (१८७९)
१०. नीता अंबानी, भारतीय उद्योजिका (१९६३)
११. शरद गणेश तळवलकर, भारतीय अभिनेते (१९१८)
१२. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेटपटू (१९७४)
१३. फिलीप नोएल बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८८९)
१४. सुलेमान डेमिरेल, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
१५. इंदुभूषण बॅनर्जी, भारतीय बंगाली इतिहासकार (१८९३)
१६. ऐश्वर्या राय- बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
१७. किशोर प्रधान , भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९३६)
१८. ईशान खट्टर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
१९. वेदप्रकाश मलिक ,भारतीय सैन्य अधिकारी (१९३९)
२०. इलीआना डीक्रुझ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)


मृत्यू

१. अरुण पौडवाल, भारतीय संगीतकार (१९९१)
२. योगिनी जोगळेकर, भारतीय लेखिका (२००५)
३. दीनबंधू मित्र, भारतीय बंगाली नाटककार(१८७३)
४. थिओडॉर् मॉम्मसेन, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९०३)
५. पियट्रो बदोग्ली, इटलीचे पंतप्रधान (१९५६)
६. जॉर्गिओस पापांद्रेऊ, ग्रीसचे पंतप्रधान (१९६८)
७. बिभुतीभूषण बंदोपाध्याय, भारतीय लेखक (१९५०)
८. कॉम्रेड दत्ता देशमुख, भारतीय कामगार नेते (१९९४)
९. गोविंदस्वामी आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार (१९८८)
१०. सेवेरो ओकोआ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
११. जे. आर. जयवर्धने, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)


घटना

१. भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. (१९५६)
२. केरळ राज्याची स्थापना झाली. (१९५६)
३. ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४५)
४. युरोपियन युनियनची स्थापना झाली. (१९९३)
५. मैसूर राज्याचे नाव बदलण्यात आले, कर्नाटक असे नवे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
६. सर्बियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (२०००)
७. कन्याकुमारी जिल्हा केरळ मधून तामिळनाडू मध्ये हस्तांतरित करण्यात आला. (१९५६)
८. पंजाब राज्याची पंजाब आणि हरियाणा अशी विभागणी करण्यात आली. (१९६६)
९. लिस्बन येथे झालेल्या भूकंपात ५०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१७५५)
१०. जॉन अॅडम्स हे व्हाईट हाऊसमध्ये राहणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. (१८००)
११. फुलगेन्सिओ बातिस्टा हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५४)
१२. कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. (१९५६)
१३. योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००५)
१४. मिनिकॉय , अग्निदीव, लखदीप बेटांचे लक्षद्वीप असे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
१५. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली, कुर्णुल त्याची राजधानी झाली. (१९५६)
१६. अमेरिकेत पहिल्यांदाच हवामान खात्याने हवामान अंदाज सांगितला. (१८७०)


महत्व

१. World Vegan Day
२. World Scented Candle Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...