मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ सप्टेंबर || Dinvishesh 26 September ||




जन्म

१. मनमोहन सिंग, भारताचे १३वे पंतप्रधान (१९३२)
२. इवान पावलोव, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ  (१८४९)
३. थॉमस स्टिर्णस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८८८)
४. एरिक मोर्ली, मिस वर्ल्ड स्पर्धेचे संस्थापक (१९१८)
५. चंकी पांडे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
६. देव आनंद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२३)
७. व्हॅलेंटिन पवलोव, सोव्हिएत युनियनचे पंतप्रधान (१९३७)
८. समीर धर्माधिकारी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७८)
९. मनीलाल द्विवेदी, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८५८)
१०. लिंडा हॅमिल्टन, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री (१९५६)
११. ईश्वरचंद्र विद्यासागर, भारतीय लेखक , समाजसेवक, (१८२०)
१२. सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू (१९८१)
१३. विजय मांजरेकर , भारतीय क्रिकेटपटू (१९३१)


मृत्यू

१. लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय उद्योगपती (१९५६)
२. हेमंतकुमार मुखोपाध्याय, भारतीय गायक, संगीतकार , निर्माता (१९८९)
३. ऑगस्ट फर्डिनांड मॉबियस, जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१८६८)
४. लुसियन फेबवरे, फ्रेंच इतिहासकार (१९५६)
५. एस. डब्लू. आर. डी. बंद्रानाईका, श्रीलंकेचे पंतप्रधान (१९५९)
६. राम फाटक, भारतीय संगीतकार , गायक (२००२)
७. अॅना मग्नानी, इटालियन अभिनेत्री (१९७३)
८. मॅने सीगबहन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७८)
९. विद्याधर गोखले, भारतीय पत्रकार , नाटककार (१९९६)
१०. जॉफ्रे विल्किन्सन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९९६)
११. जॅक्वेस चिराव, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
१२. उदय शंकर, भारतीय नर्तक (१९७७)

घटना

१. इंडोनेशियाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९५०)
२. रंगनाथ मिश्रा भारताचे २१ वे सरन्यायाधीश झाले. (१९९०)
३. अल्बर्ट आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत यावर आधारित पहिला लेख प्रकाशित केला. (१९०५)
४. एमिले बर्लिनर यांनी ग्रामोफोनेचे पेटंट केले. (१८८७)
५. सोव्हिएत युनियन सैन्याने एस्टोनियावर कब्जा केला. (१९४४)
६. टूनिशियाने लिबिया सोबत राजकीय संबंध तोडले. (१९८५)
७. टायफुन केट्साना या चक्रीवादळामुळे चीन, व्हिएतनाम, कंबोडिया , फिलिपाइन , लाओस या देशातील ७००लोकांचा मृत्यू झाला. (२००९)
८. ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे विमान कॉकाॅर्डने अटलांटिक महासागर विक्रमी वेळात पार केले.  (१९७३)
९. गरूडा हे इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले यामध्ये २३४ प्रवाशांचा मृत्यू झाला. (१९९७)
१०. ब्रिटिश सत्तेने हाँगकाँगच्या हस्तांतर करण्यास मान्यता दिली. (१९८४)

महत्व

१. World Contraception Day
२. International Day For The Total Elimination Of Nuclear Weapons
३. Human Resources Professional Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...