मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ सप्टेंबर || Dinvishesh 23 September ||




जन्म

१. अल्का कुबल, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. रामधारी सिंह दिनकर, भारतीय कवी ,लेखक (१९०८)
३. जरोस्लाव सफॉर्त, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९०१)
४. तनुजा समर्थ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४३)
५. अल्डो मॉरो, इटलीचे पंतप्रधान (१९१६)
६. प्रेम चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३५)
७. राहुल वैद्य ,भारतीय गायक (१९८७)
८. मिशेल टेमर, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४०)
९. कुमार सानू, भारतीय गायक (१९५७)
१०. देवदत्त दाभोळकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९१९)
११. भालचंद्र केळकर, भारतीय मराठी लेखक (१९२०)
१२. अंबाटी रायडू, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
१३. आसिमा चॅटर्जी, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
१४. रॉबर्ट बॉश, बॉश कंपनीचे संस्थापक (१८६१)

मृत्यू

१. प्रितीलता वड्डेदार, भारतीय क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी (१९३२)
२. मॅथ्यू बेल्ली, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८२३)
३. गिरीष घाणेकर, भारतीय मराठी चित्रपट निर्माता (१९९९)
४. फ्रेडरिक वोहलर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ (१८८२)
५. दयानंद सरस्वती, भारतीय धर्मगुरू (२०१५)
६. पब्लो नेरूडो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९७३)
७. पार्वतीबाई, सदशिवभाऊ पेशवे यांच्या पत्नी (१७६३)
८. वसंत साठे, भारतीय राजकीय नेते (२०११)
९. तबिष देहलवी, पाकिस्तानी उर्दू कवी, लेखक (२००४)
१०. भार्गवराम वरेरकर, भारतीय मराठी नाटककार, लेखक (१९६४)

घटना

१. डच सैन्याने ब्रुसेल्सवर ताबा मिळवला. (१८३०)
२. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना करण्यात आली. (१९०८)
३. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यात अश्तेची लढाई झाली. (१८०३)
४. अलेक्झांडर मिल्लेरॉड हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
५. अब्दुल्लाझिझ सौद यांनी नेजद आणि हेजाझ हे दोन राज्य सौदी अरेबियामध्ये विलीन करून घेतली. (१९३२)
६. पाकिस्तान ,इराण, इराक, तुर्की आणि ब्रिटिश यांमध्ये द सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच baghdad Pact हा करार झाला. (१९५५)
७. अमीन गेमयेल यांनी लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९८२)
८. "अशी ही बनवाबनवी !" हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. (१९८८)


महत्व

१. International Day Of Sign Languages

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...