मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ सप्टेंबर || Dinvishesh 16 September ||




जन्म

१. एम. एस. सुब्बुलक्ष्मी, भारतीय विख्यात शास्त्रीय गायिका (१९१६)
२. पी. चिदंबरम्, भारतीय राजकीय नेते (१९४५)
३. अल्ब्रेच्ट कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर (१८५३)
४. संजय बंदोपाध्याय, भारतीय सतार वादक (१९५४)
५. बोनार लॉ, ब्रिटिश पंतप्रधान (१८५८)
६. अल्बर्ट ग्योर्गी, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१८९३)
७. सी. एम. पूनाचा, भारतीय रेल्वेमंत्री , राजकीय नेते (१९१०)
८. वामनराव सडोलिकर, जयपूर घराण्याचे गायक (१९०७)
९. ली कुआन येव, सिंगापूरचे पहिले पंतप्रधान (१९२३)
१०. चार्ल्स हॉगे, आयर्लंडचे पंतप्रधान (१९२५)
११. निक जोनास, अमेरिकन गायक, गीतकार, निर्माता (१९९२)
१२. प्रसून जोशी, भारतीय गीतकार, पटकथा लेखक (१९७१)

मृत्यू

१. जयवंत दळवी, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९९४)
२. मजहार खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९८)
३. डॅनिएल गब्रीएल फॅर्हेनहाईट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१७३६)
४. केसरबाई केरकर, भारतीय शास्त्रीय गायिका (१९७७)
५. लुई रियार्ड, बिकिनीचे जनक (१९८४)
६. रोनाल्ड रॉस, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१९३२)
७. जेम्स जिन्स, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९४६)
८. नूर मोहम्मद तारकी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
९. गॉर्डन गोल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (२००५)
१०. सुठीवेलू राव, भारतीय तेलगू अभिनेते (२०१२)

घटना

१. जनरल मोटर्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०८)
२. मलायाला देशाला स्वातंत्र्य मिळाले पुढे गा देशाचे नाव बदलून मलेशिया असे करण्यात आले. (१९६३)
३. इटली आणि रोमानियाने शांतता करारावर स्वाक्षरी केली. (१९२६)
४. अनवर सदात इजिप्तचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७६)
५. इराणमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात २५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७८)
६. झेरॉक्स ९१४ या प्रतीमुद्रक यंत्राचे पहिल्यांदाच प्रात्यक्षिक घेण्यात आले. (१९६३)
७. इंडियन कंपनी ॲक्ट्स नुसार बँक ऑफ महाराष्ट्राची नोंदणी करण्यात आली. (१९३५)
८. पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरपरिस्थतीमुळे ९००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
९. ओझोन वायू संरक्षण करण्यासाठी माॅन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. (१९८७)


महत्व

१. International Day For The Preservation Of The Ozone Layer

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...