मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ ऑगस्ट || Dinvishesh 29 August ||




जन्म

१. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, पद्मश्री पुरस्कार विजेते , सहकारमहर्षी (१९०१)
२. अक्किनेनी नागार्जुना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५९)
३. अल्बर्ट लेब्रून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८७१)
४. अँड्र्यू फिशर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८६२)
५. लीना चंदावरकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०)
६. मेजर ध्यानचंद , भारतीय हॉकीपटू (१९०५)
७. वरणेर फॉर्समंन, नोबेल पारितोषिक विजेते युरोलाॅजीष्ट (१९०४)
८. मायकेल जॅक्सन, अमेरिकन ,गायक, गीतकार, संगीतकार, डान्सर (१९५८)
९. माधव श्रीहरी आणे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८०)
१०. रामकृष्ण हेगडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९२६)
११. इंग्रीड बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री (१९१५)
१२. जिवराज नारायण मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१८८७)
१३. गोलाप बोर्बोरा, आसामचे मुख्यमंत्री (१९२६)
१४. आर. बालासरस्वती देवी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९२८)


मृत्यू

१. जयश्री गडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००८)
२. हाजा अल मजाली, जॉर्डनचे पंतप्रधान (१९६०)
३. बनारसिदास गुप्ता, हरयाणाचे मुख्यमंत्री , स्वातंत्र्य सेनानी (२००७)
४. इंग्रीड बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री (१९८२)
५. एमोन दे वालेरा, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९७५)
६. निर्मल कुमार मुकर्जी, भारतीय कॅबिनेट सेक्रेटरी (२००२)
७. अण्णासाहेब खेर, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक (१९८६)
८. काझी नझरुल इस्लाम, भारतीय बंगाली कवी, लेखक (१९७६)
९. तुषार कांती घोष, भारतीय पत्रकार, लेखक (१९९४)
१०. पियरे लेलमेंट, सायकलचे संशोधक (१८९१)


घटना

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. (१९४७)
२. सुरत येथे झालेल्या ब्रिटिश आणि पोर्तुगीज सैन्यामधील युद्धात ब्रिटिश सैन्य जिंकले. (१६१२)
३. एड्रियन प्येक यांनी लाकडी शेकोटीच्या यंत्राचे पेटंट केले. (१६६४)
४. डॅनिएल हॅल्लाडे यांनी स्वयंचलित पवनचक्कीचे पेटंट केले. (१८५४)
५. गोट्टलीयेब दाईमलेर यांनी दुचाकीचे पहिले पेटंट केले. (१८८५)
६. ब्रिटिश सत्तेत गुलामगिरी पद्धतीवर बंदी घातली. (१८३३)
७. Netflix ची स्थापना मार्क रांडॉल्फ आणि रीड हस्टिंग यांनी ऑनलाईन DVD भाड्याने देण्याचा व्यवसाय म्हणून केली. (१९९७)
८. चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोकदल या राजकीय पक्षाची स्थापना केली. (१९७४)


महत्व

१. International Day Against Nuclear Tests
२. Lemon Juice Day
३. Individual Rights Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...