मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ ऑगस्ट || Dinvishesh 28 August ||




जन्म

१. दीपक तिजोरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
२. चिंतामणी गोविंद पेंडसे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०६)
३. सुमन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५९)
४. जॉर्ज व्हिपल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७८)
५. अनंत महादेवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
६. रेशम टिपणीस, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७३)
७. पीटर फ्रेसर, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८८४)
८. तजल्लिंग कूपमांस, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१०)
९. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक (१९२८)
१०. प्रिया दत्त, भारतीय राजकीय नेत्या (१९६६)
११. टी. व्ही. राजेश्वर, पश्चिम बंगालचे राज्यपाल (१९२६)
१२. अलेजांड्रो लणुसी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
१३. पॉल मार्टिन, कॅनडाचे पंतप्रधान (१९३८)
१४. जवेरचंद मेघानी, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८९६)
१५. विलायत खाँ, भारतीय सितारवादक (१९२८)
१६. सुरायुद चुलानोंत, थायलंडचे पंतप्रधान (१९४३)
१७. जगदीश सिंह खेहर, भारताचे ४४वे सरन्यायाधीश (१९५२)
१८. सातोशी ताजिरी, जर्मन व्हिडिओ गेम डिझायनर, पोकेमोनचे निर्माता(१९६५)


मृत्यू

१. व्यंकटेश माडगूळकर, भारतीय मराठी लेखक ,कवी, साहित्यिक (२००१)
२. मिर्झाराजे जयसिंह, जयपूरचे महाराज (१६६७)
३. एन. माधवा राव, भारतीय संविधानाच्या ड्राफ्टींग कमिटीचे सदस्य (१९७२)
४. रावसाहेब पटवर्धन , भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९६९)
५. फ्रेडरिक लॉ ओलस्टेड, अमेरिकन लेखक (१९०३)
६. शिब्रम चक्रबोर्ती, भारतीय बंगाली लेखक (१९८०)
७. मुहम्मद नगुब, इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९८४)
८. सुमित्रा देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
९. डेव्हिड व्राईट, दक्षिण आफ्रिकेचे लेखक ,कवी (१९९४)
१०. ब्रूस कॅटन, अमेरिकन इतिहासकार, लेखक (१९७८)

घटना

१. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)
२. टोयोटा ही कंपनी एक स्वतंत्र कंपनी म्हणून नावारूपाला आली. (१९३७)
३. भारत , पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशामध्ये दिल्ली येथे ट्रायलॅटरल अॅग्रीमेंट झाले,  या करारामध्ये १९७१ युद्धात बंदी बनवलेल्या सर्व लोकांना मुक्त करणे , तसेच त्या लोकांनी लगेच आपल्या देशात परत असे ठरवण्यात आले, याला दिल्ली करार म्हणूनही ओळखले जाते. (१९७१)
४. मेनाचेम बेगिन इस्राएलचे पंतप्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. (१९८३)
५. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात ५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. फ्रान्स आणि सोव्हिएत युनियन मध्ये शस्त्रसंधी करार झाला. (१९३१)
७. दुसऱ्या महायुद्धात इटलीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)

महत्व

१. International Read Comics In Public Day
२. Red Wine Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...