मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ ऑगस्ट || Dinvishesh 24 August ||




जन्म

१. बिना दास , भारतीय क्रांतिकारक , स्वातंत्र्य सेनानी (१९११)
२. अल्बर्ट क्लाउड , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
३. हॅरी मर्कोविट्ज, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२७)
४. बी. जी. खेर, पद्म विभूषण भारतीय राजकीय नेते, बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री (१८८८)
५. यास्सेर अराफत, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पॅलेस्टियन राजकीय नेते (१९३३)
६. शिवराम राजगुरू, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१९०८)
७. पाउलो कोएलो, ब्राझीलचे लेखक (१९४७)
८. अंजली देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२७)
९. रुपर्ट ग्रिंट, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८८)
१०. नर्मदाशंकर दवे, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८३३)
११. पंडित बसवराज राजगुरू, किराणा घराण्याचे गायक (१९१७)
१२. बहिणाबाई चौधरी, भारतीय मराठी कवयत्री,लेखिका (१८८०)


मृत्यू

१. डी. बी. देवधर, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
२. कल्याणजी विरजी शहा, भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक (२०००)
३. निकोलस लेओनार्ड सदी करनोट, फ्रेंच गणितज्ञ (१८३२)
४. गेतुलिओ वर्गास, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९५४)
५. जॉन जी. स्त्रिजदोम, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९५८)
६. रॉजर वाय. ट्सीन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१६)
७. अरुण जेटली, भारतीय राजकीय नेते (२०१९)
८. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भारतीय इतिहास संशोधक, समाजसुधारक ,लेखक (१९२५)
९. सर्गेई डोवल्टोव, रशियन लेखक (१९९०)
१०. जॉर्जिओ अबेट्टी, इटलीचे खगोलशास्त्रज्ञ (१९८२)


घटना

१. कोलकाता शहराची स्थापना करण्यात आली. (१६९०)
२. रशियाने लूना ११ हे मानव विरहित अंतराळयान चंद्र मोहिमेसाठी यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. (१९६६)
३. कॉर्णेलीयस स्वर्थोउत यांनी स्टोव्ह टॉप वॅफेल आयरनचे पेटंट केले. (१८६९)
४. थॉमस एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट केले. (१८९१)
५. ऑस्ट्रेलियन अंन्टार्टिक प्रदेश तयार करण्यात आला. (१९३६)
६. युक्रेनने सोव्हिएत युनियन पासून आपले स्वातंत्र्य घोषित केले. (१९९१)
७. ब्रिटिश ईस्ट इंडियाचा पहिला प्रतिनिधी सुरुत येथे आला. (१६०८)

महत्व
१. International Strange Music Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...