दिनविशेष २० ऑगस्ट || Dinvishesh 20 August ||




जन्म

१. राजीव गांधी, भारताचे ६वे पंतप्रधान (१९४४)
२. एन. आर. नारायण मूर्ती, भारतीय उद्योगपती, इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक ,सीईओ (१९४६)
३. रणदीप हुडा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
४. बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३३)
५. रेयमंड पॉइंकेर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१८६०)
६. डी. देवराज उर्स, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९१५)
७. संयोगिता राणे, गोव्याच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य (१९२३)
८. गोस्था पाल, भारतीय फुटबॉलपटू (१८९६)
९. सल्वातोरे क्वासीमोडो, नोबेल पारितोषिक विजेते इटालियन लेखक (१९०१)
१०. हिडेकी शिराकावा, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
११. चंद्रकांत बक्षी, भारतीय गुजराती लेखक (१९३२)
१२. बसवराजू वेंकटा पद्मनाभ राव, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (१९३१)
१३. स्लोबोडण मिलोसेवीक, सर्बियाचे  राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१४. डेमी लावाटो, अमेरिकन अभिनेत्री, गायिका ,गीतकार (१९९२)


मृत्यू

१. राम शरण शर्मा, भारतीय इतिहासकार (२०११)
२. जयंत साळगावकर, भारतीय ज्योतिर्भास्कर, लेखक , उद्योजक (२०१३)
३. नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (२०१३)
४. पॉल एहरलीच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
५. मधुकर रामराव यार्दी, भारतीय विद्याभवण पुणे केंद्राचे अध्यक्ष (२००१)
६. अडॉल्फ वाॅण बेयर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
७. माधवराव शिंदे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक , निर्माता (१९८८)
८. पर्सी ब्रिडगमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६१)
९. प्राणलाल व्ही मेहता, भारतीय चित्रपट निर्माता (२०००)
१०. मेल्स झेनावी , इथिओपियाचे पंतप्रधान (२०१२)


घटना

१. सर रोनाल्ड रॉस यांनी भारतामध्ये हिवतापास कारण होणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. (१८९७)
२. डायल टेलिफोनचे पेटंट चार्ल्स एरिक्सन आणि जॉन एरिक्सन यांनी केले. (१८९६)
३. राजाराम मोहन रॉय, कालिनाथ रॉय तसेच द्वारकानाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. (१८२८)
४. सेनेगलने मालीपासून स्वातंत्र्य घोषित केले. (१९६०)
५. सोव्हिएत युनियन सैन्याने हर्बिन आणि मुकडेन ताब्यात घेतले. (१९४५)
६. हंगेरीने संविधान स्वीकारले. (१९४९)
७. इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढल्या नंतर चरण सिंघ यांचे सरकार अल्पमतात गेले व त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यानंतर लोकसभा बरखास्त झाली आणि चरण सिंघ हे जानेवारी १९८० पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान राहिले.  (१९७९)
८. भारत आणि नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपात १०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८८)
९. इराण आणि इराक यांच्यामध्ये अखेर युद्धबंदी करार झाला. तत्पूर्वी तांच्यामध्ये ८ वर्ष युद्ध झाले. (१९८८)

महत्व

१. International Day Of Medical Transporters
२. International Mosquito Day
३. Virtual Worlds Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...