दिनविशेष १७ ऑगस्ट || Dinvishesh 17 August ||




जन्म

१. बिमल जालान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (१९४१)
२. निनाद बेडेकर, भारतीय इतिहास संशोधक (१९४९)
३. दिशा वकानी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७८)
४. मर्सलो कॅटनो, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९०६)
५. निधी अगरवाल, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९९३)
६. जीआंग झिमिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष , कम्युनिस्ट पक्ष चीनचे मुख्य सचिव (१९२६)
७. सचिन पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
८. सुप्रिया पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
९. डॉ विनायक पेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (१९१६)
१०. क्रांती रेडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
११. वाय. वेणुगोपाल रेड्डी, भारतीय अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (१९४१)
१२. इब्राहिम बाबंगिदा, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१३. प्रिया बेर्डे,  भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
१४. शंकर गणेश दाते, ग्रंथसुचीकार (१९०५)
१५. शरत सक्सेना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)


मृत्यू

१. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
२. कोडावतिगंती कुतुंबाराव, भारतीय तमिळ लेखक (१९८०)
३. फ्रेडरिक द ग्रेट, प्रशियाचा राजा (१७८६)
४. पुलिन बेहारी दास, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, ढाका अनुशिलन समितीचे सहसंस्थापक (१९४९)
५. मोहम्मद झिया उल हक, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९८८)
६. इलियास कॅनेटी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९४)
७. फ्रान्सिस्को कॉसिगा, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
८. अल्डो पलाझेस्की, इटालियन लेखक (१९७४)
९. निकॉ जे. पॉलक, डच अर्थतज्ञ (१९४८)
१०. लिओ गीर्ट्स, बेल्जियन लेखक (१९९१)

घटना

१. स्क्रू आवळायच्या पानाचे पेटंट केले. (१९३५)
२. इंडोनेशियाला नेदरलँडपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे सुकार्नो आणि मोहम्मद हत्ता यांनी घोषित केले. (१९४५)
३. इटलीने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१९१७)
४. नार्कोटिक्स अनोनिमस या संस्थेची सभा दक्षिण कॅलिफोर्निया येथे झाली. (१९५३)
५. कोरियाची फाळणी झाली, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे नव्याने देश निर्माण झाले. (१९४५)
६. गबॉन या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य . (१९६०)
७. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल् हक हे विमान अपघातात ठार झाले. (१९८८)
८. फिलिपाईन्स मध्ये आलेल्या तीव्र भूकंप आणि त्सुनामीत ८,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७६)
९. तुर्कीत आलेल्या भीषण भूकंपात १५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ४००००हून अधिक लोक जखमी झाले. (१९९९)


महत्व

१. Balloon Airmail Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...