मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ ऑगस्ट || Dinvishesh 16 August ||




जन्म

१. आर. आर. पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (१९५७)
२. वेंडेल स्टॅन्ली, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९०४)
३. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री (१९६८)
४. सुभद्राकुमारी चौहान, भारतीय हिंदी कवयत्री लेखिका (१९०४)
५. कोटला विजया भास्करा रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९२०)
६. मनीषा कोईराला, नेपाळी अभिनेत्री , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०) 
७. डेव्हीड धवन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५५)
८. मेणचेम बेगिन, इस्राईलचे पंतप्रधान (१९१३)
९. सैफ अली खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०)
१०. महेश मांजरेकर, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता (१९५८)
११. जेम्स कॅमेरॉन, कॅनडाचे चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक (१९५४)
१२. सुभद्रा कुमारी चौहान, भारतीय हिंदी कवयत्री ,लेखिका (१९०४)
१३. मॅडोना, अमेरिकन गायिका, अभिनेत्री (१९५८)
१४. जगन्नाथ रघुनाथ आजगावकर, संतचरित्रकार (१८७९)

मृत्यू

१. श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय धर्मगुरू (१८८६)
२. नारायण गंगाराम सुर्वे, भारतीय कवी लेखक (२०१०)
३. मार्गारेट मिशेल, अमेरिकन लेखिका (१९४९)
४. आर्विंग लांगमुइर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५७)
५. अटल बिहारी वाजपेयी, भारताचे पंतप्रधान, लेखक ,कवी (२०१८)
६. जॉन डायफेंनबेकर, कॅनडाचे पंतप्रधान (१९७९)
७. जॉन पंबरटन, कोका कोलाचे निर्माता (१८८८)
८. नुस्रत फतेह अली खान, पाकिस्तानी गायक (१९९७)
९. रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेटपटू (२०११)
१०. आल्फ्रेडो स्त्रोएन्सर, पेराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (२००६)

घटना

१. सायप्रसला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
२. एडविन प्रेस्कॉट यांनी रोलर कोस्टरचे पेटंट केले. (१८९८)
३. कोलकत्ता मध्ये वांशिक संघर्षात ४०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४६)
४. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांनी कृष्णवर्णीय लोकांना मतदान अधिकार मिळवण्यासाठी मियामी फ्लोरिडा येथे आंदोलन केले. (१९६१)
५. स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विद्यालय बनले. (१९१३)
६. व्ही. व्ही. गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती झाले. (१९६९)
७. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी झाले. (२०१२)


महत्व 

१. True Love Forever Day
२. World Surveillance Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...