मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ जून || Dinvishesh 7 June ||




जन्म

१. टिकू तलसानिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५४)
२. फिलीप लेणार्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
३. वैभव मांगले, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते (१९७५)
४. अमृता राव, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
५. चार्ल्स ग्लोवर बर्कला, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७७)
६. श्यामा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३५)
७. जॉन टर्नर, कॅनडाचे पंतप्रधान (१९२९)
८. मुहम्मद गद्दाफी, लिबियाचा हुकुमशहा (१९४२)
९. महेश भूपती, भारतीय टेनिसपटू (१९७४)
१०. अॅना कौर्निकोवा, रशियन टेनिसपटू (१९८१)
११. एकता कपूर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन दिग्दर्शक निर्माता (१९७५)
१२. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष,  भारतीय लेखक (१९१३)

मृत्यू

१. गोपीनाथ तळवलकर, साहित्यिक लेखक (२०००)
२. बसप्पा दानप्पा, भारताचे उपराष्ट्रपती (२००२)
३. अडाॅल्फ गोपेल, जर्मन गणितज्ञ (१८४७)
४. रोनाल्ड जॉर्ज वेफ्रार्ड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७८)
५. मौरिन्स रुवियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१९११)
६. चिरंजीवी सर्जा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (२०२०)
७. अल्लादी  रामकृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (२००८)
८. रोनाल्ड जॉर्ज वरेफोर्ड नॉरिस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७८)
९. व्हिक्टर पाझ एस्टनसोरो, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
१०. मुस्तफा खलील, इजिप्तचे पंतप्रधान (२००८)
११. पियरे मौरोय, फ्रान्सचे पंतप्रधान (२०१३)

घटना

१. फ्रेंच सैन्याने मॅक्सिको शहरावर ताबा घेतला. (१८६३)
२. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. (१८९३)
३. शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. (२००४)
४. अमेरिकेने आणि इंग्लंडने गुलामांचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. (१८६२)
५. अबू मुसाबी अल झरकावी हा अल कायदाचा म्होरक्या अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मारला गेला. (२००६)
६. हिमाचल प्रदेश मध्ये बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे पहिल्यांदाच उड्डाण झाले. (१९३८)
८. इस्राईलने इराकची ओसिरक ही परमाणू भट्टी उध्वस्त केली. (१९८१)
९.  जागतिक क्रिकेटच्या पहिल्याच विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंड येथे सुरुवात झाली. (१९७५)

महत्त्व

१. Trial Technology Day
२. लेव्हल क्रॉसिंग दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...