मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ जून || Dinvishesh 4 June ||




जन्म

१. अशोक सराफ, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९४७)
२. अनिल अंबानी, भारतीय उद्योगपती (१९५९)
३. रॉबर्ट एफ. फर्चगोत्त, नोबेल पारितोषिक विजेते औषध वैज्ञानिक (१९१६)
४. एस. पी. बालसुब्रह्मण्यम, पद्मश्री भारतीय चित्रपट गायक (१९४६)
५. करोलॉस पपौलियास, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
६. नूतन बहल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३६)
७. बिना राय, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३१)
८. भगत पुराण सिंघ, भारतीय सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी (१९०४)
९. फरंक घुर्क्सानी, हंगेरीचे पंतप्रधान (१९६१)
१०. अँजेलिना जोली, अमेरिकन अभिनेत्री (१९७५)
११. घनश्याम देसाई , भारतीय गुजराती लेखक (१९३४)
१२. माधव बोरकर, भारतीय कोकणी लेखक (१९५४)

मृत्यू

१. महेंन्द्रनाथ गुप्ता, भारतीय लेखक (१९३२)
२. गिअकॉमो कॅसानोवा, इटालियन लेखक (१७९८)
३.  बासू चटर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०२०)
४. जी. एस. मद्दला, अमेरिकन गणितज्ञ, अर्थतज्ञ (१९९९)
५. टितो ओकेल्लो, उगांडचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
६. डॉ. अश्विन दासगुप्ता, भारतीय इतिहासकार (१९९८)
७. अर्णा बोरंतेम्प, अमेरिकन लेखक (१९७३)
८. रणित्रममेहता, भारतीय गुजराती लेखक (१९१७)
९. चार्ल्स विल्यम बिब, अमेरीकन निसर्गतज्ञ (१९६२)
१०. कॅथरीन मॅकडोनाल्ड, अमेरिकन अभिनेत्री (१९५६)

घटना

१. घाना देशात लष्करी उठाव झाला. (१९७९)
२. फ्रान्सने व्हिएतनामला स्वातंत्र्य बहाल केले. (१९५४)
३. टोंगा हा देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९७०)
४. मालदीवने आपले संविधान स्वीकारले. (१९६४)
५. इराकमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १५०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
६. हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या आपल्या पहिल्या वाहनाचे परीक्षण झाले. (१८९६)

महत्व

१. International Day Of Innocent Children Victim's Of Aggression
२. Old Maid's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...