मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June ||




जन्म

१. सुप्रिया सुळे, भारतीय राजकीय नेत्या (१९६९)
२. सईद मिर्झा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९४३)
३. सी. एन. आर. राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९३४)
४. फ्रान्सिस्को दा कोस्टा, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९१४)
५. थिरूष कामिनी, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९०)
६. दिनकर जोशी, भारतीय गुजराती लेखक (१९३७)
७. सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेटपटू (१९६९)
८. सनम पुरी, भारतीय गायक संगीतकार (१९९२)
९. माईक टायसन, अमेरीकन बॉक्सर (१९६६)
१०. दोड्डा गणेश , भारतीय क्रिकेटपटू (१९७३)
११. कल्याणजी विरजी शहा, भारतीय संगीतकार (१९२८)

मृत्यू

१. दादाभाई नौरोजी, भारतीय राजकीय नेते, लेखक , विचारवंत (१९१७)
२. बाळ कोल्हटकर, भारतीय नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते (१९९४)
३. महाराजा गुलाब सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज(१८५७)
४. जॉन विल्यम स्ट्रट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१९)
५. कृ. ब. निकुंब, भारतीय मराठी साहित्यिक कवी लेखक (१९९९)
६. साहिब सिंघ वर्मा, दिल्लीचे मुख्यमंत्री (२००७)
७. डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे, भारतीय मराठी साहित्यिक लेखक (१९९२)
८. वामन श्रीनिवास कुडवा, सिंडिकेट बँकेचे सहसंस्थापक (१९६७)
९. ईट्झाक शामिर, इस्राईलचे पंतप्रधान (२०१२)
१०. राजाभाऊ साठे, भारतीय शास्त्रीय गायक (१९९७)

घटना

१. भारत आणि पाकिस्तान मध्ये कच्छचा करार झाला. (१९६५)
२. रशियन सैन्याने दंझिग काबीज केले. (१७३४)
३. जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक लंडनमध्ये ९९९ या नंबरने सुरू करण्यात आला. (१९३७)
४. सर्बियाने तुर्कीसोबत युद्ध पुकारले. (१८७६)
५. कोकासुब्बा राव भारताचे ९वे सरन्यायाधीश झाले. (१९६६)
६. अमेरिकेने आपल्या संविधानात संशोधन केले, या संशोधनात मतदानाचे वय १८वर्षे करण्यात आले. (१९७८)
७. साऊथ आफ्रिका रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९२१)
८. स्पेनने समलैंगिक लग्नास कायदेशिर मान्यता दिली. (२००५)
९. ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला. (२००२)

महत्व

१. Leap Second Time adjustment Day
२. Asteroid Day
३. Meteor Day 
४. World Social Media Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...