मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ जून || Dinvishesh 2 June ||




जन्म

१. नितीश भारद्वाज, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६३)
२. नंदन निलेकणी, इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक (१९५५)
३. मनी रत्नंम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५६)
४. लॉईड शाप्ले, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ (१९२३)
५. तेजश्री प्रधान, मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८८)
६. आनंद अभ्यंकर, मराठी चित्रपट अभिनेते (१९६३)
७. विष्णू विनायक बोकील , मराठी साहित्यिक लेखक (१९०७)
८. आंजन श्रीवास्तव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८)
९. सोनाक्षी सिन्हा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१०. दुग्गुराला गोपालकृष्णय्या, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८९)
११. अनंत गीते, भारतीय राजकीय नेते (१९५१)

मृत्यु

१. राज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)
२. वॉल्डमार होवेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९४८)
३. श्रीकांत जिचकर, भारतीय उच्चशिक्षित राजकिय नेते (२००४)
४. ज्युआन तोर्र्स, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
५. श्रीराम शर्मा, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संस्थापक, धर्मगुरु (१९९०)
६. गेराल्ड विट्रो, गणितज्ञ (२०००)
७. देवेंद्र मोहन बोस, भारतीय पदार्थ वैज्ञानिक (१९७५)
८. व्ही. व्ही. आय्यापाण, भारतीय मल्याळम लेखक (२०१०)
९. आयर्विन रोज, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (२०१५)
१०. कार्ल ब्रँडत,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९४८)

घटना

१. इटालियन अभियंता गुग्लील्मो मार्कोनी यांनी आपल्या वायरलेस टेलेग्राफीसाठी पेटंट अर्ज केला. (१८९६)
२. तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले. (२०१४)
३. माली या देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९७४)
४. भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले. (१९९९)
५. माल्टामध्ये संविधान लागू झाले. (१९७४)
६. कॅनडामध्ये सर्वात पहिल्यांदा कांजण्यावर लस देण्यात आली. (१८००)

महत्व

१. International Sex Workers Day
२. American Indian Citizenship Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...