मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १९ जून || Dinvishesh 19 June ||




जन्म

१. यशोधरा राजे सिंधिया, भारतीय राजकीय नेत्या (१९५४)
२. ब्लैस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ (१६२३)
३. मुकेश खन्ना, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५८)
४. आशिष विद्यार्थी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
५. काजल अग्रवाल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
६. राहुल गांधी, भारतीय राजकीय नेते (१९७०)
७. ओंगसान सू क्यी, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या राजकीय नेत्या (१९४५)
८. बॉरिस जॉन्सन, ब्रिटीश पंतप्रधान (१९६४)
९. सुदर्शन अगरवाल, सिक्कीमचे राज्यपाल (१९३१)
१०. मिथु मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५५)

मृत्यू

१. कमलाबाई पाध्ये, भारतीय समाजसेविका (१९९६)
२. नोबोरू तकेशिता, जपानचे पंतप्रधान (२०००)
३. थॉमस वॉटसन, आय. बी. एम. चे अध्यक्ष (१९५६)
४. सैयद जफरुल हसन, भारतीय तत्ववेत्ता (१९४९)
५. ग्युला होर्न, हंगेरीचे पंतप्रधान (२०१३)
६. विल्यम गोल्डीग, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९३)
७. रमेशमंत्री, भारतीय कथाकार, विनोदी लेखक (१९९८)
८. सुभाष मुखोपाध्याय, भारतीय वैज्ञानिक (१९८१)
९. बरूण सेनगुप्ता, भारतीय पत्रकार (२००८)
१०. जगजीत सिंग साहिब बहादूर, कपूर्थालाचे महाराजा (१९४९)
११. विद्याबेन शाह, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२०२०)

घटना

१. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. (१९६६)
२. ई. एस. वेंकटरामय्या हे भारताचे १९वे सरन्यायाधीश झाले. (१९८९)
३. अमेरिकेत गुलामगिरी प्रथा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. (१८६२)
४. कुवेतने ब्रिटीश सत्तेतून आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१९६१)
५. अर्नेस्ट संपेर हे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले (१९९४)
६. अमेरिकेत कामगारांसाठी आठ तासांचा दिवस ठरवण्यात आला. (१९१२)
७. भारताच्या ॲपल उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. (१९८१)

महत्व

१. World Sickle cell Day
२. World Sauntering Day
३. International Day For The Elimination Of Sexual Violence In Conflict

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...