मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ जून || Dinvishesh 18 June ||




जन्म

१. के. एस. सुदर्शन,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक (१९३१)
२. दादा धर्माधिकारी, स्वातंत्र्यसेनानी , समाजसुधारक (१८९९)
३. चार्ल्स लुईस अफोन्स लवेरन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४५)
४. एडौर्ड दलाडियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१८८४)
५. लाल्लू अनुप, मल्याळम चित्रपट गायिका (१९८७)
६. अनुग्रह नारायण सिन्हा, भारतीय राजकीय नेते, स्वातंत्र्यसेनानी (१८८७)
७. जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१९)
८. डड्ले आर. हर्शबश, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३२)
९. थाबो मबेकी, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
१०. कमला सोहोनी, पहील्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (१९११)

मृत्यू

१. हरीलाल गांधी, महात्मा गांधींचे ज्येष्ठ पुत्र (१९४८)
२. श्रीपाद रामकृष्ण काळे, भारतीय साहित्यिक , कादंबरीकार (१९९९)
३. गास्टन डोहमर्गे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३७)
४. नानासाहेब घारपुरे, विधी विद्यालयाचे संस्थापक (१९६२)
५. जानकीदास मेहरा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००३)
६. पॉल करेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७१)
७. रामचंद्र भिकाजी गुंजीकर, मराठी साहित्यिक लेखक (१९०१)
८. जोस सारमागो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१०)
९. फ्रेडरिक चीलुबा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
१०. हिरेन बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेते (१९८७)

घटना

१. विल्यम पेंन यांनी आधुनिक फिलाडेल्फियाची स्थापना केली. (१६८२)
२. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीच्या चळवळीची सुरुवात केली. (१९४६)
३. स्पेनने आपल्या संविधानात संशोधन केले. (१८३७)
४. फ्रांसने अल्जीरिया ताब्यात घेतले. (१८३०)
५. व्हिक्टर टोरे हे पेरूचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७८)
६. इजिप्त हा देश प्रजासत्ताक देश बनला. (१९५३)
७. भारतीय गणितज्ञ शकुंतला देवी यांनी कोणत्याही गॅजेट्चा वापर न करता दोन तेरा डिजिट नंबरचा गुणाकार अठ्ठावीस सेकंदात केला. त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले. (१९८०)
८. अमेरिकेचे सी १२४ प्रकारचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले यात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५३)
९. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक जखमी झाले. (२०१३)

महत्त्व

१. International Picnic Day
२. International Panic Day
३. International Sushi Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...