मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ जून || Dinvishesh 12 June ||




जन्म

१. नरेंद्र सिंग तोमर, भारतीय राजकीय नेते , केंद्रिय मंत्री (१९५७)
२. गोपाळ विनायक गोडसे, नथुराम गोडसे यांचे बंधू (१९१९)
३. अँथोनी ईडन, ब्रिटीश पंतप्रधान (१८९७)
४. आर्यभट्ट, भारतीय खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ , तत्ववेत्ता (४९९)
५. सबा अंजुम करीम , भारतीय महिला हॉकी खेळाडू (१९८५)
६. अंजना ओम कश्यप, भारतीय पत्रकार, न्यूज अँकर (१९७५)
७. जॉर्ज बुश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
८. बर्ट सकमंन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९४२)
९. अंड्रानिक मर्गरीन, अर्मेनियाचे पंतप्रधान (१९५१)
१०. भालचंद्र खेर, भारतीय लेखक (१९१७)

मृत्यू

१. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सुप्रसिद्ध मराठी लेखक साहित्यिक (२०००)
२. फ्रेडरिक प्येसी,  नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१२)
३. एमिल हचा, झेकोस्लवाकियाचे पंतप्रधान (१९४५)
४. नेकचंद सैनी, मूर्तिकार (२०१५)
५. नगुयेन नगोक, दक्षिण व्हिएतनामचे पंतप्रधान (१९७६)
६. ग्रेगरी पेक, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (२००३)
७. आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलवी, भारतीय उर्दू कवी लेखक (२०२०)
८. टरेन्स ऑनील, नोर्थेन आयर्लंडचे पंतप्रधान (१९९०)
९. पारसनाथ यादव, भारतीय राजकीय नेते (२०२०)
१०. कार्ल वाॅन फ्रिश्च, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९८२)

घटना

१. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. (१९०५)
२. मोशूद अबिओला यांनी स्वतःला नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष घोषीत केले. (१९९४)
३. पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. (१९९३)
४. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आली. (२००९)
५. फिलिपाईन्सने आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१८९८)

महत्त्व

१. World Day Against Child Labour
२. International Cachaca Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...