मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० जून || Dinvishesh 10 June ||




जन्म

१. नंदामुरी बालकृष्णा, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६०)
२. राहुल बजाज, भारतीय उद्योगपती (१९३८)
३. मिका सिंघ, भारतीय गायक (१९७७)
४. सौल बेल्लो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१५)
५. वेद प्रकाश शर्मा, भारतीय लेखक (१९५५)
६. जॉर्गी अटणासोव, बल्गेरियाचे पंतप्रधान (१९३३)
७. चंद्रकांत पाटील, भारतीय राजकीय नेते (१९५९)
८. विल्यम रोसेनबर्ग, डंचीन डोनट्सचे संस्थापक (१९१६)
९. प्रकाश पादुकोण, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९५५)
१०. स्वामी विराजनंदा , भारतीय तत्ववेत्ता ,लेखक (१८७३)

मृत्यू

१. रामनाथ टागोर, भारतीय समाजसुधारक (१८७७)
२. फुलवंतीबाई झोडगे,भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२००१)
३. लुइगी क्रेमोना, इटालियन गणितज्ञ (१९०३)
४. रॉबर्ट बॉर्डन, कॅनडाचे पंतप्रधान (१९३७)
५. गुलाब दासब्रोकर, भारतीय गुजराती लेखक (१९०६)
६. भाई विर सिंघ, भारतीय पंजाबी लेखक ,कवी (१९५७)
७. सिग्रिड उंडसेत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९४९)
८. हाफीज अल असद, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (२०००)
९. जीवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
१०. अडाॅल्फ झुकाॅर , परमाऊंट पिक्चर्सचे संस्थापक (१९७६)

घटना

१. पहिले प्राणिसंग्रहालय पॅरिस येथे लोकांसाठी खुले करण्यात आले. (१७९३)
२. दुसऱ्या महायुध्दात नोर्वेने जर्मनी समोर हार् पत्करली. (१९४०)
३. स्पेनने अमेरिकेसोबत युद्ध पुकारले. (१८९८)
४. कॅनडाने इटली सोबत युद्ध पुकारले. (१९४०)
५. जॉन दिफेंबकर हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९५७)
६. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या शृंखलेत ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. पाकिस्तानचे पुर्व राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली अटक करण्यात आली. (२०१९)

महत्त्व

१. Ballpoint Pen Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...