मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ जून || Dinvisesh 17 June ||




जन्म

१. भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल (१९४२)
२. विनय आपटे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५१)
३. फ्रांकोईस जॅकोब, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१९२०)
४. लिएंडर पेस, भारतीय टेनिसपटू (१९७३)
५. कार्ल हर्मोन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
६. जॉर्ज अकरलोफ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९४०)
७. मजरूह सुलतानपूरी, भारतीय उर्दू कवी लेखक (१९२०)
८. केंड्रिक लेमर, अमेरिकन पॉप सिंगर (१९८७)
९. दिपू घोष, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९४०)
१०. सोना मोहापात्रा, भारतीय गायिका (१९७८)

मृत्यू

१. राजमाता जिजाबाई (१६७४)
२. मुमताज महल, मुघल सम्राट शहाजहानच्या पत्नी (१६३१)
३. बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (१९९६)
४. गोपाळ गणेश आगरकर, भारतीय समाजसुधारक (१८९५)
५. मोहम्मद मोर्सी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
६. शरद पिळगावकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९८३)
७. इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या (२००४)
८. पिअरी रेव्हर्डी, फ्रेंच लेखक कवी (१९६०)
९. सैयद वजीर अली, भारतीय क्रिकेटपटू (१९५०)
१०. श्री निवृत्तीनाथ महाराज (१२९७)

घटना

१. मुमताज महल आपल्या १४व्या बाळाला जन्म देताना मरण पावली. (१६३१)
२. चार्ल्स गुडयीअर यांनी आपल्या पहिल्या रबरचे पेटंट केले. (१८३७)
३. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा फ्रेंच जहाज इसेरे मधून आला. (१८८५)
४. अमेरिकेच्या नेवी हॉस्पिटल कॉर्पसची स्थापना करण्यात आली. (१८९८)
५. जपानने चीन सोबत युद्ध पुकारले. (१९३८)
६. उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटी मध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले, कित्येक लोक बेपत्ता झाले. (२०१३)
७. चीनने यशस्वी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. चीन जगातील चौथा थरमोन्युक्लिअर ताकद असलेला देश बनला. (१९६७)
८. ईवन दुक्वे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१८)

महत्त्व

१. Global Garbage Man Day
२. World Day To Combat Desertification And Drought

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...