मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० एप्रिल || Dinvishesh 30 April ||




जन्म

१. धुंडिराज गोविंद फाळके,  दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक (१८७०)
२.  मीनाक्षी लेखी, भारतीय राजकीय नेत्या (१९६७)
३. कार्ल फ्रेडरिक गॉस , जर्मन गणितज्ञ (१७७७)
४. रोहित शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९)
६. सिमोन कुझनेट्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०१)
७. सोनल मानसिंह, भारतीय नर्तक (१९४४)
८. बिजार्णी बेनेडिकट, आयस्लॅडचे पंतप्रधान (१९०८)
९. फ्रेडरिक चिलुंबा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
१०. अँटोनीक गुटेरेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९४९)
११. श्रीनिवास खळे, संगितकार (१९२६)
१२. स्टेफन हार्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१९५९)

मृत्यू

१. अचला सचदेव, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१२)
२. मोरो केशव दामले, निंबंधकार (१९१३)
३. वसंत पोतदार, मराठी साहित्यिक (२००३)
४. लुईस सांचेझ, पेरुचे पंतप्रधान (१९३३)
५. अडॉल्फ हिटलर, जर्मन हुकूशाह, नाझी पार्टीचे अध्यक्ष (१९४५)
६. खालिद चौधरी, बंगाली कलाकार (२०१४)
७. जॅकोब प्रेसर, इतिहासकार लेखक (१९७०)
८. दोर्जी खांडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (२०११)
९. श्रीपाद अच्युत दाभोळकर, कृषितज्ञ, गणितज्ञ (२००१)
१०. चूनी गोस्वामी, भारतीय फुटबॉलपटू (२०२०)

घटना

१. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१७८९)
२. रेड आर्मीने बर्लिन शहरास वेढा घातला आणि अडॉल्फ हिटलरने आपल्या पत्नीसोबत फाशी घेतली. (१९४५)
३. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले. (१९५५)
४. सेवाग्राम आश्रम महात्मा गांधी यांनी वर्ध्याजवळ स्थापन केला. (१९३६)
५. World Wide Web पहिल्यांदाच टीम बरनर्स ली यांनी सार्वजनिक रित्या लॉन्च केले. (१९८९)
६. भारतात नऊ राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्या आणि समाजवादी पक्ष , जनसंघ अश्या विविध पक्षांनी मिळून जनता पक्ष स्थापन करण्याचे ठरवले. (१९७७)
७. परवेझ मुशर्रफ हे पुन्हा पाच वर्षांसाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२००२)
८. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या थेऊर येथील स्मृतीमंदिराचे उद्घाटन झाले. (१९९६)

महत्व

१. International Jazz Day
२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...