मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ एप्रिल || Dinvishesh 29 April ||




जन्म

१. भारतीदासन,  कवी (१८९१)
२. सिध्दांत चतुर्वेदी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
३. हरोल्ड युरे, नोबेल पारितोषिक विजेते रासायनशास्त्रज्ञ (१८९३)
४. रामचंद्रा गुहा, भारतीय इतिहासकार, लेखक (१९५८)
५. मार्क इयकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९३३)
६. लान करशॉ, इंग्लिश इतिहासकार (१९४३)
७. झुबिन मेहता, भारतीय संगीतकार (१९३६)
८. शंकर आबाजी भिसे, भारतीय वैज्ञानिक (१८६७)
९. दीपिका चीखालिया, प्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
१०. प्रियदर्शन जाधव, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९८०)
११. राजा रवी वर्मा, प्रसिध्द भारतीय चित्रकार (१८४८)
१२. ईशा लखानी, भारतीय टेनिसपटू (१९८५)
१३. आशिष नेहरा, भारतीय क्रिकेटपटू (१९७९)

मृत्यू

१. मोहन गोखले , भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
२. जॉर्ज पीडर्सन ग्रॅम, गणितज्ञ (१९१६)
३. महेंद्र प्रताप सिंघ, स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार ,लेखक (१९७९)
४. बर्नारडीनो माचाडो, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९४४)
५. बारेंड बिर्शेऊवल, नेदरलँड्सचे पंतप्रधान (२००१)
६. चंद्राबाती देवी , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
७. श्रीकृष्ण के. क्षीरसागर , लेखक विचारवंत (१९८०)
८. सुरेंद्र सिंघ पन्वर, भारतीय अर्टिलरी ऑफिसर (२००२)
९. इरफान खान, भारतीय चित्रपट अभिनेते (२०२०)
१०. किदार शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
११. लविकॅ रॅकन, क्रोटियाचे राष्ट्राध्यक्ष (२००७)
१२. शुक्री घानेम, लिबियनचे पंतप्रधान (२०१२)
१३. शंकर लक्ष्मण, भारतीय हॉकीपटू (२००६)

घटना

१. स्कॉटिश अभियंता जेम्स वॅट यांनी वेगळ्या कंडेनसरचे वाफेचे इंजिन पेटंट केले. (१७६९)
२. गिओवंनी ग्रोंची हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५५)
३. बांगलादेशमध्ये झालेल्या चक्रीवादळाने सुमारे १,३०, ०००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (१९९१)
४. जॉर्जिया येथे झालेल्या भूकंपात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९१)
५. लॉस एंजलस सेंट्रल लायब्ररी मध्ये लागलेल्या आगीत ३ ते ४ लाख पुस्तके जळून नष्ट झाली. (१९८६)
६. अफगाणिस्तानमध्ये विमान अपघातात ५ ते ७ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१.International Noise Awareness Day
२. International Dance Day
३. World Wish Day
४. Zipper Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...