मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ एप्रिल || Dinvishesh 26 April ||




जन्म

१. मौशूमी चॅटर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५३)
२. नितीन बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१८९७)
३. डेव्हिड हूम, स्कॉटिश तत्ववेत्ता, इतिहासकार (१७११)
४. जोसेफ वॉर्ड, न्युझीलंडचे पंतप्रधान (१८५६)
५. मिनू मुमताज, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४२)
६. जगन्नाथ प्रसाद दास , ओडिया लेखक (१९३६)
७. ओवेन रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७९)
८. सर्व मित्र सिकरी, भारताचे १३वे सरन्यायाधीश (१९०८)
९. नारायण सन्याल, बंगाली लेखक (१९२४)
१०. मायकल स्मिथ, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९३२)
११. मेलानिया ट्रम्प , अमेरिकेच्या पहिल्या महिला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी (१९७०)

मृत्यू

१. श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ (१९२०)
२. शंकरसिंग रघुवंशी, संगितकार (१९८७)
३. छाया देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१)
४. ब्रॉड्रिक क्रॉफर्ड, अमेरिकन अभिनेता (१९८६)
५. चिंतामणी त्रंब्यक खानोलकर, साहित्यिक , विचारवंत (१९७६)
६. प्रभा राव, राजस्थानच्या राज्यपाल, राजकिय नेत्या (२०१०)
७. पीटर स्टोन, लेखक (२००३)
८. हरी सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे महाराजा (१९६१)
९. अरनॉल्ड सॉमर्फेल्ड, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९५१)
१०. कार्ल बोश्च, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९४०)

घटना

१. पहिले रशियन विद्यापीठ मॉस्को येथे सुरू झाले. (१७५५)
२. बांगलादेश मध्ये झालेल्या चक्रीवादळाने ८००००हून अधिक लोक बेघर झाले, सुमारे १०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ११०००हून अधिक लोक जखमी झाले. (१९८९)
३. अजित नाथ रे भारताचे १४वे सरन्यायाधीश झाले. (१९७३)
४. माल्टाने संविधान स्वीकारले. (१९७४)
५. तालिबानी आतंकवादी बस हल्ल्यात अफगाणिस्तान येथे ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. रेंजर ४ हे नासाचे अंतराळयान चंद्रावर कोसळले. (१९६२)

महत्व

१. World Intellectual Property Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...