मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ एप्रिल || Dinvishesh 14 April ||



जन्म

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (१८९१)
२. विल्यम कॅवेंडिश बेंटिक, ब्रिटीश पंतप्रधान (१७३८)
३. दत्ताराम मारुती मिरासदार, विनोदी लेखक (१९२७)
४. रामदास फुटाणे, वात्रटीकाकर (१९४३)
५. प्योत्र स्टोलिपिन, रशियाचे पंतप्रधान (१८६२)
६. कुणाल गांजावाला, भारतीय पार्श्र्वगायक (१९७२)
७. फैसल, सौदी अरेबियाचे राजा (१९०६)
८. शमशाद बेगम, पार्श्र्वगायिका (१९१९)
९. खुर्शीद बानो, पाकिस्तानी गायिका (१९१४)
१०. शांता हुबळीकर , अभिनेत्री (१९१४)
११. थॉमस स्चेलिंग, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ (१९२१)
१२. उस्ताद अली अकबर खाँ, पद्म विभूषण, सरोदवादक (१९२२)
१३. मार्गारेट अल्वा, राजस्थानच्या राज्यपाल (१९४२)
१४. राणी ताराबाई भोसले, छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी (१६७५)

मृत्यु

१. चंदू पारखी, मराठी चित्रपट अभिनेते (१९९७)
२. विल्यम व्हाईटहेड, लेखक कवी (१७८५)
३. श्री रमण महर्षी, भारतीय विचारवंत (१९५०)
४. रामी रेड्डी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११)
५. सलिम्मुझ्झामान सिद्दीकी, पाकिस्तानी वैज्ञानिक (१९९४)
६. नितीन बोसे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८६)
७. सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरय्या, भारतरत्न, विचारवंत (१९६२)
८. अबू बरकत अटॉर घणी खान चौधरी , भारतीय राजकिय नेते (२००६)
९. अमली एम्मी नोईठेर, जर्मन गणितज्ञ (१९३५)
१०. केदारनाथ पांडे, इतिहासकार (१९६३)

घटना

१. टायटॅनिक ही प्रचंड मोठी जहाज समुद्रामध्ये हिमनगास धडकली.  (१९१२)
२. तुर्कीने अर्मेनियावर सैन्य हल्ला केला. (१९१५)
३. मुंबई मधील बंदरात उभ्या असलेल्या बोटीत विस्फोट होऊन तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४४)
४. चिमाजी अप्पांनी जंजिरा येथील सद्दिसाताचा पराभव केला. (१७३६)
५. अॅलन गार्सिया यांनी पेरू मधील सार्वत्रिक निवडणुक जिंकली. (१९८५)
६. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी covid-19 मूळे lockdown तीन मे पर्यंत वाढवले. (२०२०)
७. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO ला (World Health Organization) देत असलेली आर्थिक मदत थांबवली. (२०२०)
८ बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या गाराच्या पाऊसात ९०हून अधीक लोक मृत्यूमुखी पडले. आजही तो एक जागतिक विक्रम आहे. (१९८६)

महत्त्व

१. भारतीय अग्निशमन दिवस
२. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...