मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ मार्च || Dinvishesh 24 March ||


जन्म

१. इम्रान हाश्मी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९)
२. बिरेंद्रकुमार भट्टाचार्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९२४)
३. कृणाल पांड्या, भारतीय क्रिकेटपटू ( १९९१)
४. जोसेफ स्टेफन, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (१८३५)
५. लुइगी ऐनौदी , इटलीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८७४)
६. वोजीसलाव कोस्तूनिका, सर्बियन पंतप्रधान (१९४४)
७. थॉमस रुझवेल्ट, कागदी चलनाचे जनक (१७९३)
८. प्रहलाद कक्कर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५०)
९. मुथुस्वामी दिक्षीतार , कवी लेखक (१७७५)
१०. अराई हकुसेकी, जपानी लेखक (१६५७)

मृत्यु

१. श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी लेखक , कादंबरीकार (२००७)
२. जोस प्रकाश , भारतीय चित्रपट अभिनेते गायक (२०१२)
३. मॅथ्यू स्टॅन्ली रॉबिन्सन , कार्डिनल अध्यक्ष (१९११)
४. होसोकोवा हारुमोटो, जापनीज सैन्य अधिकारी (१५६३)
५. वसेवोलोड गर्शिन, रशियन लेखक (१८८८)
६. एच डब्ल्यू लोंगफेलो, अमेरिकन नाटककार (१८८२)
७. पहिली एलिझाबेथ , इंग्लंडची राणी (१६०३)
८. इक्बाल साहू, पाकिस्तानी सुफी गायक (२०१२)
९. एडविन अरनॉल्ड, लेखक (१९०४)
१०. ज्युल्स व्हर्ने, फ्रेंच लेखक (१९०५)

घटना

१. मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९७७)
२. कॅनडाने त्याच्या कृष्णवर्णीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. (१८३७)
३. रॉबर्ट कोच जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांनी tuberculosis ला कारणीभूत ठरणाऱ्या tubercle bacillus या बॅक्टेरियाचा शोध लावला. (१८८२)
४. भूतान या देशात प्रथमच निवडणुका पार पडल्या. भूतान एक लोकशाही राष्ट्र बनले. (२००८)
५. ग्रीस हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९२३)
६. बगदाद पॅक्ट मधून इराणने माघार घेतली. ही ऑर्गनायझेशन तुर्की इराक ग्रेट ब्रिटन ,पाकिस्तान आणि इराण मध्ये पॉलिटिकल मिलिटरी आर्थिक ध्येय ठरवण्यासाठी केली होती. 
७. कलकत्ता आणि आग्र्या दरम्यान  तारसेवा सुरू झाली. (१८५५)
८. एझेर वेजमान हे इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९३)
९. पश्चिम बंगाल येथे झालेल्या वादळात २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर ३ हजाराहून अधिक लोक जखमी झाले. (१९९८)
१०. Covid 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात २१ दिवसांचे संपूर्ण लॉकडाऊन केल्याचे जाहीर करण्यात आले. (२०२०)
११. जपानने covid 19 मूळे टोकियो २०२० ऑलिम्पिक आणि पॅराआॅलिम्पिक रद्द केले. (२०२०)

महत्त्व

१. जागतिक क्षय दिन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...