मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ मार्च || Dinvishesh 15 March ||




जन्म

१. आलिया भट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)
२. एडुर्ड हैने, जर्मन गणितज्ञ (१८२१)
३. स्तानिसलॉ वंचेचोवाकी, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
४. अभय देओल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
५. जॉन वालेर, शास्त्रज्ञ (१८६६)
६. कांशी राम, समाजसुधारक (१९३४)
७. लिसा हॉल्टन, अमेरिकन लेखिका (१९५९)
८. हिर्देश सिंघ, भारतीय गायक (यो यो हाने सिंग) (१९८३)
९. किम रवेर, अमेरिकन अभिनेत्री (१९६९)
१०. अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७६७)

मृत्यु

१. नारायण देसाई, भारतीय लेखक (२०१५)
२. बापूराव पेंढारकर, गायक अभिनेते (१९३७)
३. मिल्स मल्लेसोन, ब्रिटीश लेखक (१९६९)
४. राधा कृष्ण चौधरी, भारतीय इतिहासकार (१९८५)
५. जॉर्ज रॅलिस, ग्रीसचे पंतप्रधान (२००६)
६. सरला ठक्राल, पहिली भारतीय महिला वैमानिक (२००८)
७. डॉ राही माझुम रझा , हिंदी उर्दू कवी (१९९२)
८. रविंद्रनाथ बॅनर्जी, कायदेतज्ञ (२००३)
९. गेल डविस, अमेरिकन अभिनेत्री (१९९७)
१०. दामुभाई जव्हेरी, इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक (२००२)

घटना

१. फिनलॅडने पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा हक्क दिला. (१९०७)
२. मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले. (१८२०)
३. गरस्ताझु मेदिसी यांनी ब्राझील राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९७४)
४. मराठी मधील पहिले छापील पंचांग गणपत कृष्णाजी यांनी सुरू केले. (१८३१)
५. टांझानियाने संविधान स्वीकारले. (१९८४)
६. न्यू झीलॅड येथे चर्च मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पन्नासहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१९)
७. इटली फ्रान्स स्पेन येथे covid-19 मुळे पूर्णतः लोकडाऊन करण्यात आले. (२०२०)
८. रोल्स रॉयल या कार कंपनीची स्थापना झाली. (१९०६)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...